शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सरकारचा खर्च झाला १५ कोटी रुपये

By admin | Updated: June 17, 2014 01:10 IST

औरंगाबाद : लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणुकीतील अंतिम खर्च सादर करण्यासाठी मतमोजणीनंतर महिनाभराचा अवधी देण्यात आला होता.

औरंगाबाद : लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणुकीतील अंतिम खर्च सादर करण्यासाठी मतमोजणीनंतर महिनाभराचा अवधी देण्यात आला होता. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील २७ पैकी २६ उमेदवारांनी वरील मुदतीत त्यांचा खर्च सादर केला आहे. त्यानुसार २६ उमेदवारांनी मिळून या निवडणुकीत केवळ सव्वा कोटी रुपयांचा खर्च केल्याचे दाखविले आहे. या मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी आयोगाकडून १५ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आयोगाने यावेळी उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा ७० लाख रुपये ठरवून दिली होती. प्रत्येक मतदारसंघात खर्च निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. या निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खर्च नियंत्रण समिती कार्यान्वित करून तिच्यामार्फत उमेदवारांच्या खर्चाचा हिशोब ठेवला जात होता. शिवाय उमेदवारांनाही वेळोवेळी समितीकडे खर्च सादर करणे बंधनकारक केले होते. मतमोजणीच्या दिवशीचा खर्च जोडून अंतिम विवरणपत्र सादर करण्यास मतमोजणीनंतर महिनाभराचा अवधी देण्यात आला होता. या मुदतीत २७ पैकी २६ जणांनी विवरणपत्र सादर केले आहे, असे नियंत्रण कक्षाचे प्रमुख विलास जाधव यांनी सांगितले. शॅडो रजिस्टरमधील खर्चाशी टॅलीउमेदवारांनी सादर केलेल्या अंतिम खर्चाची तपासणी करण्यासाठी केंद्रीय खर्च निरीक्षक शिशिर धमेजा हे रविवारीच औरंगाबादेत दाखल झाले आहेत. निवडणूक काळात खर्च नियंत्रण कक्षातील अधिकारी स्वत:ही उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवून त्याचा हिशोब ठेवत होते. प्रत्येक उमेदवाराच्या खर्चाची नोंद शॅडो रजिस्टरमध्ये केली जात होती. आता उमेदवारांनी अंतिम विवरणपत्रात सादर केलेला खर्च आणि शॅडो रजिस्टरमध्ये अधिकाऱ्यांनी स्वत: नोंदविलेला खर्च यांची टॅली करून बघितली जाणार आहे. त्यानंतर येत्या चार ते पाच दिवसांत याविषयीचा अहवाल आयोगास सादर केला जाईल.कोणाचा खर्च कितीचंद्रकांत खैरे - ५० लाख ६६ हजारनितीन पाटील - ३६ लाख २८ हजारइंद्रकुमार जेवरीकर - ७ लाख ९० हजारसुभाष लोमटे - १७ लाख ६१ हजारसदाशिव गायके - ६ लाख ३५ हजार