शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने एकात्मिक दुष्काळमुक्त धोरण आखावे

By admin | Updated: May 12, 2016 00:49 IST

प्रशांत तेलवाडकर , औरंगाबाद वातावरणीय बदलांचा प्रश्न लक्षात घेत, केंद्र सरकारने २०१४ मध्ये स्वतंत्र वातावरणीय बदल खाते सुरू केले. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात वारंवार पडणारा दुष्काळ निवारण्यासाठी

लातूर : समाजकल्याण विभागाच्या वतीने देण्यात येणारी शिष्यवृत्ती यंदा त्रुटी तसेच आर्थिक तरतूदी अभावी ११ हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली आहे़ महाविद्यालय स्तरावर ९ हजार ७०८ प्रस्ताव समाजकल्याण विभागात दाखलच झाले नाहीत़ शिवाय, समाजकल्याण कार्यालय स्तरावरून १ हजार ८६० विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तरतूदीअभावी रखडली आहे़ केंद्र शासनाच्या वतीने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत म्हणून समाजकल्याण विभागामार्फत शिष्यवृत्ती देण्यात येते़ लातूर जिल्‘ात २०१५ - १६ या शैक्षणिक वर्षात ४१ हजार ३४६ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते़ त्यातील २९ हजार ७७८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरीत करण्यात आली़ २७ कोटी ४० लाख रुपयांची शिष्यवृत्ती या विद्यार्थ्यांना वितरीत झाली आहे़ जिल्‘ातील महाविद्यालयांकडून मात्र ९ हजार ७०८ विद्यार्थ्यांचे प्रस्ताव आले नाहीत़ त्यामुळे या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीही प्रलंबित आहे़ चालू शैक्षणिक वर्षात संबंधीत महाविद्यालयांना प्रस्ताव पाठविण्याच्या सुचना समाजकल्याण विभागाच्या वतीने करण्यात आल्या आहेत़ समाजकल्याण कार्यालय स्तरावर १ हजार ८६० विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तरतूदीअभावी प्रलंबित आहे़ ही शिष्यवृत्ती चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार असल्याचे समाजकल्याण कार्यालयातून सांगण्यात आले़ महाविद्यालयांकडून जे प्रस्ताव प्राप्त नाहीत़ त्यात त्रुटी आहेत़ तशा त्यांना सुचना करण्यात आल्या आहेत़ परीपुर्ण प्रस्ताव ऑनलाईन दाखल केल्यानंतर चालू शैक्षणिक वर्षात तीही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना अदा केली जाणार आहे, असेही समाजकल्याण विभागातून सांगण्यात आले़