शहरं
Join us  
Trending Stories
1
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
2
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
3
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
4
फक्त १०० रुपयांत घर तुमचं! भारतीयांसाठी 'या' देशात घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी, कशी आहे ऑफर?
5
Virar: 'डिलिव्हरी बॉय'ने लिफ्टमध्येच केली लघवी; आधी दिला म्हणाला नाही, व्हिडीओ दाखवताच...
6
अखेर 'ते' ब्रिटिश लढाऊ विमान दुरुस्त झाले; केरळहून ब्रिटनच्या दिशेने रवाना
7
आईच्या अपमानाचा बदला! दहा वर्षे घेतला आरोपीचा शोध, समोर येताच केले ठार; सोशल मीडिया पोस्टमुळे सापडले
8
धनखड यांच्यानंतर आता कोण सांभाळणार कामकाज? 19 सप्टेंबरपूर्वी, नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणं का आवश्यक? जाणून घ्या
9
FASTag ट्रान्सफर करणं झालं सोपं; विना टेन्शन एका बँकेतून दुसर्‍या बँकेत करू शकता शिफ्ट
10
IND vs ENG : इंग्लंडनं खेळली टीम इंडियासारखी 'चाल'; कसोटी क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
11
"मी लघवी स्वत:च प्यायलो, त्यांना दिली नाही म्हणून...", ट्रोल करणाऱ्यांना परेश रावल यांची सणसणीत चपराक
12
'सैय्यारा'से आशिकी हो गयी है मुझे! 'आशिकी गर्ल' श्रद्धा कपूरने सिनेमा पाहून दिली प्रतिक्रिया
13
हुंडा मागतो, दारू पिऊन नवरा मारतो...; हरियाणाच्या डान्सर सपनाचा सासरच्यांवर गंभीर आरोप
14
माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ काढला तरी कुणी? मंत्री, परममित्र की...? चर्चांना उधाण
15
जगदीप धनखड यांनी ११ दिवसांपूर्वी निवृत्तीवर भाष्य केले; आता अचानक राजीनामा का दिला..?
16
Deep Amavasya 2025: दीप अमावस्येला एक दिवा पितरांसाठी ठेवायला विसरू नका, कारण...
17
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामागचं कोडं उलगडेना; विरोधी पक्ष हैराण पण भाजपाही संभ्रमात?
18
८वा वेतन आयोग लांबणीवर? कोट्यवधी आजी-माजी कर्मचारी अद्यापही प्रतीक्षेतच
19
Jagdeep Dhankhar: धनखड यांच्यापूर्वी 'या' व्यक्तींनी कार्यकाळ संपण्याआधीच दिला होता उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा?
20
"माझ्या डोळ्यासमोरच मित्राचा जळून मृत्यू..."; विद्यार्थ्याने सांगितली काळजात चर्र करणारी घटना

शेतीमालाचे दर वाढविण्यात शासनाला रस नाही !

By admin | Updated: September 17, 2015 00:27 IST

उस्मानाबाद : दुष्काळ हा काही नवीन नसून सध्या उद्भवलेली चारा, पाणी टंचाई ही सरकारचे पाप आहे. वरवरच्या कितीही उपायोजना केल्या तरी

उस्मानाबाद : दुष्काळ हा काही नवीन नसून सध्या उद्भवलेली चारा, पाणी टंचाई ही सरकारचे पाप आहे. वरवरच्या कितीही उपायोजना केल्या तरी शेतकरी आत्महत्या थांबणार नाहीत. शेतकऱ्याच्या शेतीमालाला जोपर्यंत किफायतशीर दर मिळणार नाही, तोपर्यंत हे चित्र बदलणे शक्य नाही. मात्र, दुर्दैवाने या शासनाला शेतीमालाचे दर वाढविण्यात रस नसल्याचे मत शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. पाटील म्हणाले की, सध्याचे सरकार उद्योगपती धार्जिने आहे. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काहीही दणेघेणे नाही. निवडणुकीच्या काळात सध्याच्या भाजप सरकारने जाहीरनाम्यात शेतीमालाला उत्पादनखर्च वगळता ५० टक्के अधिक नफा होईल, असा दर देऊ असे वचन दिले होते. परंतु, त्यांनी हे वचन पाळलेले नाही. शेतीमालाल जे काही दर मिळत आहे, त्यातून साधा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाल्याचे ते म्हणाले. शासन ८० रूपये किलो दराने तूरदाळ आणि ४५ रूपेय किलो दराने कांद्याची आयात करीत आहे. हा दर स्थानिक शेतकऱ्यांना का दिला जात नाही, असा सवालही त्यांनी केला. सध्या सिनेअभिनेते शेतकऱ्यांना आर्थिक मदत करीत आहेत. ही बाब चांगली असली तरी अशा स्वरूपाच्या मदतीमुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी होणार नाही. कर्जबाजारी शेतकऱ्यांचे मनोबल उंचाविण्यासाठी जनजागृतीपर उपक्रम हाती घ्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले.