शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

गाळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याची किंमत

By admin | Updated: May 27, 2017 00:41 IST

जालना : पाच वर्षांपूर्वी घाणेवाडी जलाशयातून सुरु केलेल्या गाळ उपसा मोहिमेस राज्य शासनानेही स्वीकारले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पाच वर्षांपूर्वी घाणेवाडी जलाशयातून सुरु केलेल्या गाळ उपसा मोहिमेस राज्य शासनानेही स्वीकारले असून, याच धर्तीवर काही ्रदिवसांपूर्वी गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. हे घाणेवाडी जलसंरक्षण मचच्या कामाची पावती असल्याचे मत प्रख्यात उद्योजक सुनील रायठठ्ठा यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.पुणे येथील अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, तेजस्वीनी संस्था आणि मुस्कान प्रबोधन मंचच्या वतीने देण्यात येणारा पर्यावरण मित्र पुरस्कार जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत रायठठ्ठा यांनी पर्यावरण संवर्धनाबाबत आपली भूमिका मांडली. काही वर्षांपूर्वी सौदी अरेबियातील एक ग्राहक आपल्या कंपनीत आला होता. तेव्हा त्याला घाणेवाडी जलाशय परिसरात भटकंती करण्यास घेऊन गेलो. तेंव्हा त्याने जाणीव करुन दिली की या धरण वा जलाशयातील गाळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याची किमत आहे. त्याचे महत्त्व कळल्यानंतर साधारणपणे पाच वर्षांपूर्वी घाणेवाडी जलसंरक्षण मंच स्थापन करुन या जलाशयातील गाळ उपसा मोहीम हाती घेण्यात आली. हा गाळ परिसरातील शेतकऱ्यांना मोफत देण्यात आला. परिणामी परिसरातील शेतीचा पोतही सुधारला आणि दुषित झालेले जलस्त्रोतही शुद्ध झाले. आगामी काळात घाणेवाडी जलाशय परिसरात वृक्ष लागवड करण्याचा मानस आहे. या माध्यमातून पर्यावरणाचा ऱ्हास थांबेल आणि वरील भागातून येणारा गाळही येऊ शकणार नाही. जलाशयाची साठवण क्षमताही वाढणार आहे. आम्हाला आजही धरणातील गाळाचे महत्त्व कळालेले नाही. ते कळलेच तरच जलस्त्रोत स्वच्छ राहतील. त्याचप्रमाणे शेतीचा पोतही निश्चितपणे सुधारण्याची संधी मिळेल, अशी भावना रायठठ्ठा यांनी व्यक्त केली.