शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

गाळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याची किंमत

By admin | Updated: May 27, 2017 00:41 IST

जालना : पाच वर्षांपूर्वी घाणेवाडी जलाशयातून सुरु केलेल्या गाळ उपसा मोहिमेस राज्य शासनानेही स्वीकारले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पाच वर्षांपूर्वी घाणेवाडी जलाशयातून सुरु केलेल्या गाळ उपसा मोहिमेस राज्य शासनानेही स्वीकारले असून, याच धर्तीवर काही ्रदिवसांपूर्वी गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. हे घाणेवाडी जलसंरक्षण मचच्या कामाची पावती असल्याचे मत प्रख्यात उद्योजक सुनील रायठठ्ठा यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.पुणे येथील अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, तेजस्वीनी संस्था आणि मुस्कान प्रबोधन मंचच्या वतीने देण्यात येणारा पर्यावरण मित्र पुरस्कार जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत रायठठ्ठा यांनी पर्यावरण संवर्धनाबाबत आपली भूमिका मांडली. काही वर्षांपूर्वी सौदी अरेबियातील एक ग्राहक आपल्या कंपनीत आला होता. तेव्हा त्याला घाणेवाडी जलाशय परिसरात भटकंती करण्यास घेऊन गेलो. तेंव्हा त्याने जाणीव करुन दिली की या धरण वा जलाशयातील गाळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याची किमत आहे. त्याचे महत्त्व कळल्यानंतर साधारणपणे पाच वर्षांपूर्वी घाणेवाडी जलसंरक्षण मंच स्थापन करुन या जलाशयातील गाळ उपसा मोहीम हाती घेण्यात आली. हा गाळ परिसरातील शेतकऱ्यांना मोफत देण्यात आला. परिणामी परिसरातील शेतीचा पोतही सुधारला आणि दुषित झालेले जलस्त्रोतही शुद्ध झाले. आगामी काळात घाणेवाडी जलाशय परिसरात वृक्ष लागवड करण्याचा मानस आहे. या माध्यमातून पर्यावरणाचा ऱ्हास थांबेल आणि वरील भागातून येणारा गाळही येऊ शकणार नाही. जलाशयाची साठवण क्षमताही वाढणार आहे. आम्हाला आजही धरणातील गाळाचे महत्त्व कळालेले नाही. ते कळलेच तरच जलस्त्रोत स्वच्छ राहतील. त्याचप्रमाणे शेतीचा पोतही निश्चितपणे सुधारण्याची संधी मिळेल, अशी भावना रायठठ्ठा यांनी व्यक्त केली.