शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
4
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
5
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
6
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
7
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
8
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
9
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
11
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
12
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
13
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
14
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
15
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
16
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
17
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
18
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
19
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
20
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?

भक्तिभावाशिवाय देव कळत नाही -रामगिरी महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:36 IST

भक्तिभावाशिवाय देव जसा कळत नाही, तसा गुरूशिवाय अनुभव मिळत नाही. गुरूशिवाय खरं ज्ञानही प्राप्त होत नाही. संतसाहित्यात संतांनाच त्यांच्या भक्तांनी गुरू मानलं आहे. म्हणूनच तर संतांचे संगती तरणोपाय, असं म्हटल्याप्रमाणे अज्ञानाच्या निद्रेतून जागे करणाºया संतांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले .

लोकमत न्यूज नेटवर्कवैजापूर : भक्तिभावाशिवाय देव जसा कळत नाही, तसा गुरूशिवाय अनुभव मिळत नाही. गुरूशिवाय खरं ज्ञानही प्राप्त होत नाही. संतसाहित्यात संतांनाच त्यांच्या भक्तांनी गुरू मानलं आहे. म्हणूनच तर संतांचे संगती तरणोपाय, असं म्हटल्याप्रमाणे अज्ञानाच्या निद्रेतून जागे करणाºया संतांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले .लाखो भाविकांचे श्रध्दास्थान सराला बेटाचे योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज यांच्या ११५ व्या पुण्यतिथी महोत्सवात काल्याच्या कीर्तनात संत तुकाराम महाराज यांच्या गौळणीचे निरुपन महंत रामगिरी महाराजांनी केले. सांगता उत्सवाप्रसंगी डॉ. भागवत कराड, बाळासाहेब संचेती, माजी सभापती संतोष जाधव, युवासेनेचे संतोष माने, मोहनराव आहेर, रावसाहेब औताडे, मंदाताई कांबळे, अविनाश पाटील गलांडे, राजेंद्र चव्हाण, भाऊसाहेब झिंजुर्डे, बाळासाहेब कापसे, पंकज ठोंबरे, अशोक बोहार्डे, दत्तू खपके, भगवान महाराज धायडे, मधुकर महाराज आदींसह लाखो भाविकांची उपस्थिती होती.