शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

मराठवाड्याला १० हजार कोटी द्या

By admin | Updated: October 3, 2016 00:35 IST

औरंगाबाद : मराठवाड्यात सध्या होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

औरंगाबाद : मराठवाड्यात सध्या होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच आजवर पडलेल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे पुनरु ज्जीवन करण्यासाठी व नुकसानभरपाईसाठी शासनाने तातडीने १० हजार कोटींची मदत मराठवाड्याला जाहीर करावी, अशी मागणी मराठवाडा जनता विकास परिषदेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. ४ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीच्या पार्श्वभूमीवर परिषदेच्या शिष्टमंडळाने १८ विविध मागण्यांचे निवेदन रविवारी मुख्यमंत्र्यांना सादर केले. मुख्यमंत्र्यांनी याबाबत सकारात्मकता दर्शविल्याचे परिषदेच्या सदस्यांनी सांगितले. यावेळी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रदीप देशमुख, शरद अदवंत, गोपीनाथ वाघ, शिवाजी नरहरे, शंकर नागरे, भरत राठोड, प्रा. के. के. पाटील, टी. के. देशमुख यांच्यासह विविध खात्यांचे सचिव व अधिकारी उपस्थित होते. शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात औरंगाबाद पर्यटन राजधानी घोषित करून त्याची कार्यवाही करावी. परभणी येथील कृषी विद्यापीठाला व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला देखील केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा द्यावा. घाटीला सुपर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा दर्जा द्यावा. यासह इतर मागण्यांचा समावेश आहे.