शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
3
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
4
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
5
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
6
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
7
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
8
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
9
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
10
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
11
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
12
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
13
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
14
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
15
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
16
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
17
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
18
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
19
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
20
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान

आत्महत्याग्रस्त कुटुंबांना भेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:02 IST

महसूल प्रशासनाने २0१२ पासून जिल्ह्यात १६९ शेतकºयांनी आत्महत्या केल्याच्या नोंदी केल्या आहेत. या शेतकरी कुटुंबांना भेटी देवून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी जवळपास १३३ अधिकारी व कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महसूल प्रशासनाने २0१२ पासून जिल्ह्यात १६९ शेतकºयांनी आत्महत्या केल्याच्या नोंदी केल्या आहेत. या शेतकरी कुटुंबांना भेटी देवून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी जवळपास १३३ अधिकारी व कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे.हिंगोली जिल्ह्यात मागील काही वर्षांत शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढतेच आहे. आतापर्यंत १६९ शेतकºयांनी आत्महत्या केली आहे. २0१२ पासून आजपर्यंत झालेल्या शेतकरी आत्महत्येची नोंद १६९ एवढी आहे. यापैकी १३४ शेतकºयांच्या आत्महत्येचे प्रस्ताव शासकीय मदतीसाठी पात्र ठरले आहेत. तर २९ शेतकºयांच्या कुटुंबियांना मदत मिळू शकली नाही. यामध्ये २0१२ मध्ये ३, २0१३ मध्ये २, २0१४ मध्ये ३१, २0१५ मध्ये ४१, २0१६ मध्ये ४९ शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या. तर २0१७ मध्ये आॅक्टोबरमध्येच शेतकरी आत्महत्यांचा आकडा ४३ वर पोहोचलेला आहे. त्यामुळे शेतकºयांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालल्याचे चित्र आहे. शेती ही निसर्गावर अवलंबून असल्याने नापिकी, इतर कारणांमुळे शेतकºयांना कर्जफेडही शक्य होत नाही. शिवाय लग्नकार्य, मुलांचे शिक्षण व इतर कामांसाठी हाती दमडीही उरत नाही. मागील चार ते पाच वर्षांत निसर्गासमोर शेतकरी हतबल झालेला आहे. कधी अतिवृष्टी तर कधी आवर्षणाच्या फेºयात अल्पभूधारक व कोरडवाहू शेतकºयांना या चक्रातून बाहेर पडणे शक्य होत नाही. त्यामुळे अशा कुटुंबांना तोकड्या शासन मदतीवर दिलासाही मिळत नाही.