शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

आत्महत्याग्रस्त कुटुंबांना भेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:02 IST

महसूल प्रशासनाने २0१२ पासून जिल्ह्यात १६९ शेतकºयांनी आत्महत्या केल्याच्या नोंदी केल्या आहेत. या शेतकरी कुटुंबांना भेटी देवून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी जवळपास १३३ अधिकारी व कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महसूल प्रशासनाने २0१२ पासून जिल्ह्यात १६९ शेतकºयांनी आत्महत्या केल्याच्या नोंदी केल्या आहेत. या शेतकरी कुटुंबांना भेटी देवून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी जवळपास १३३ अधिकारी व कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे.हिंगोली जिल्ह्यात मागील काही वर्षांत शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढतेच आहे. आतापर्यंत १६९ शेतकºयांनी आत्महत्या केली आहे. २0१२ पासून आजपर्यंत झालेल्या शेतकरी आत्महत्येची नोंद १६९ एवढी आहे. यापैकी १३४ शेतकºयांच्या आत्महत्येचे प्रस्ताव शासकीय मदतीसाठी पात्र ठरले आहेत. तर २९ शेतकºयांच्या कुटुंबियांना मदत मिळू शकली नाही. यामध्ये २0१२ मध्ये ३, २0१३ मध्ये २, २0१४ मध्ये ३१, २0१५ मध्ये ४१, २0१६ मध्ये ४९ शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या. तर २0१७ मध्ये आॅक्टोबरमध्येच शेतकरी आत्महत्यांचा आकडा ४३ वर पोहोचलेला आहे. त्यामुळे शेतकºयांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालल्याचे चित्र आहे. शेती ही निसर्गावर अवलंबून असल्याने नापिकी, इतर कारणांमुळे शेतकºयांना कर्जफेडही शक्य होत नाही. शिवाय लग्नकार्य, मुलांचे शिक्षण व इतर कामांसाठी हाती दमडीही उरत नाही. मागील चार ते पाच वर्षांत निसर्गासमोर शेतकरी हतबल झालेला आहे. कधी अतिवृष्टी तर कधी आवर्षणाच्या फेºयात अल्पभूधारक व कोरडवाहू शेतकºयांना या चक्रातून बाहेर पडणे शक्य होत नाही. त्यामुळे अशा कुटुंबांना तोकड्या शासन मदतीवर दिलासाही मिळत नाही.