शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त कुटुंबांना भेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:02 IST

महसूल प्रशासनाने २0१२ पासून जिल्ह्यात १६९ शेतकºयांनी आत्महत्या केल्याच्या नोंदी केल्या आहेत. या शेतकरी कुटुंबांना भेटी देवून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी जवळपास १३३ अधिकारी व कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महसूल प्रशासनाने २0१२ पासून जिल्ह्यात १६९ शेतकºयांनी आत्महत्या केल्याच्या नोंदी केल्या आहेत. या शेतकरी कुटुंबांना भेटी देवून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी जवळपास १३३ अधिकारी व कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे.हिंगोली जिल्ह्यात मागील काही वर्षांत शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढतेच आहे. आतापर्यंत १६९ शेतकºयांनी आत्महत्या केली आहे. २0१२ पासून आजपर्यंत झालेल्या शेतकरी आत्महत्येची नोंद १६९ एवढी आहे. यापैकी १३४ शेतकºयांच्या आत्महत्येचे प्रस्ताव शासकीय मदतीसाठी पात्र ठरले आहेत. तर २९ शेतकºयांच्या कुटुंबियांना मदत मिळू शकली नाही. यामध्ये २0१२ मध्ये ३, २0१३ मध्ये २, २0१४ मध्ये ३१, २0१५ मध्ये ४१, २0१६ मध्ये ४९ शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या. तर २0१७ मध्ये आॅक्टोबरमध्येच शेतकरी आत्महत्यांचा आकडा ४३ वर पोहोचलेला आहे. त्यामुळे शेतकºयांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालल्याचे चित्र आहे. शेती ही निसर्गावर अवलंबून असल्याने नापिकी, इतर कारणांमुळे शेतकºयांना कर्जफेडही शक्य होत नाही. शिवाय लग्नकार्य, मुलांचे शिक्षण व इतर कामांसाठी हाती दमडीही उरत नाही. मागील चार ते पाच वर्षांत निसर्गासमोर शेतकरी हतबल झालेला आहे. कधी अतिवृष्टी तर कधी आवर्षणाच्या फेºयात अल्पभूधारक व कोरडवाहू शेतकºयांना या चक्रातून बाहेर पडणे शक्य होत नाही. त्यामुळे अशा कुटुंबांना तोकड्या शासन मदतीवर दिलासाही मिळत नाही.