शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता अभियानाचा शहरात ‘कचरा’

By admin | Updated: May 23, 2015 00:37 IST

जालना : नगर पालिकेकडून मोठा लवाजमा घेऊन स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असली तरी शहरातील अनेक भागात कचऱ्याचे साम्राज्य कायम आहे

जालना : नगर पालिकेकडून मोठा लवाजमा घेऊन स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असली तरी शहरातील अनेक भागात कचऱ्याचे साम्राज्य कायम आहे. ‘लोकमत’ने शुक्रवारी केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब उघड झाली. विशेषत: अंतर्गत वसाहती, मुख्य रस्त्यांच्या कोपऱ्यावर कचऱ्याचे ढिगारे कायम आहेत.जालना नगर पालिका स्वच्छ भारत अभियात अंतर्गत मोहीम राबवित आहे. या अंतर्गत शहरातील विविध भागात पालिकेकडून दररोज शेकडो टन कचरा उचलल्याचा दावा केला जात आहे. असे असले तरी शहर कचरामयच असल्याचे स्पष्ट होत आहे.दररोज कचरा उचलण्यासाठी नगरपालिकेकडे आवश्यक वाहने उपलब्ध नाहीत. त्याचप्रमाणे सफाई कामगारांची संख्याही कमी असल्याने कचरा दररोज उचलला जात नाही. मात्र तीन-चार दिवसांना का होईना कचरा उचलला जातो. काही भागात आठवडाभरापर्यंतही कचरा उचलला जात नाही. अनेक भागात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. टाऊन हॉल परिसरात नाल्यातून काढलेला कचरा तसाच पडून आहे. हा रस्ता पुन्हा नाल्यांमध्ये जाणार असल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले. जुना जालन्यातील नूतन वसाहत, मुक्तेश्वर तलावाचा परिसर, रेल्वेस्टेशन परिसर, शनिमंदिर, बाजार चौकी परिसर, शास्त्री मोहल्ला, छत्रपती कॉलनी, नीळकंठ नगर, कचेरी रोड, गणपती गल्ली, टाऊन हॉल, गांधीचमन, मस्तगड पॉवर हाऊस तसेच नवीन जालन्यातील सुभाष चौक, महावीर चौक, पाणीवेस, सरोजनीदेवी रोड, मामा चौक, देऊळगावराजा रोड, कन्हैय्यानगर, जेईएस कॉलेज रोड, रामनगर, गांधीनगर, शिवाजीपुतळा परिसर इत्यादी भागात कचरा साचला आहे. (प्रतिनिधी)