शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

गणेश विसर्जनाची जय्यत तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:47 IST

अनंत चतुर्दशी ५ सप्टेंबर रोजी ‘बाप्पाला’ निरोप देण्यासाठी गणेश मंडळे सज्ज झाली आहेत. प्रशासकीय यंत्रणेकडूनही गणेश विसर्जनाची तयारी पूर्ण झाली असून हिंगोली शहरातील तीन ठिकाणी गणेश विसर्जन करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : अनंत चतुर्दशी ५ सप्टेंबर रोजी ‘बाप्पाला’ निरोप देण्यासाठी गणेश मंडळे सज्ज झाली आहेत. प्रशासकीय यंत्रणेकडूनही गणेश विसर्जनाची तयारी पूर्ण झाली असून हिंगोली शहरातील तीन ठिकाणी गणेश विसर्जन करण्यात येणार आहे.२५ आॅगस्ट रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाची उत्साहात स्थापना करण्यात आली. आता वेळ आली आहे, ती बाप्पाला निरोप देण्याची. बाराव्या दिवशी गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाणार आहे. गणेश विसर्जन करताना गणेश मंडळांची गैरसोय होऊ नये व शांततेत कार्यक्रम पार पडावेत यासाठी पालिका व पोलीस प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. पोलीस यंत्रणेकडून सीसीटीव्ही कॅमेरे तसेच तगडा पोलीस बंदोबस्त यावेळी तैनात असणार आहे. शिवाय चौकाचौकात पोलीस अधिकारी कार्यरत असणार आहेत. पोलीस बंदोबस्ताची तयारी पूर्ण झाली असून लवकरच संबंधित अधिकारी व कर्मचाºयांना त्यांच्या जबाबदाºया सोपविण्यात येणार असल्याचे हिंगोली शहर ठाण्याचे पोनि अशोक मैराळ यांनी सांगितले. तर पालिकेचे १७५ कर्मचाºयांना ५ सप्टेंबर रोजी कर्तव्यावर हजर राहण्याच्या सूचना न. प. मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी दिल्या. पालिका व पोलिस प्रशासनाची विसर्जनासंदर्भात शुक्रवारी बैठक झाली. यावेळी हिंगोली शहरातील विसर्जनाचे नियोजन करण्यात आले. विसर्जनावेळी काही अडचणी निर्माण झाल्यास संबंधित गणेश मंडळाने तत्काळ पालिकेशी संपर्क करण्याचे आवाहन मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी केले.