शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पाच वर्षांनंतर फुलंब्री होणार टँकरमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:04 IST

फुलंब्री : तालुक्यात गेल्यावर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने धरणे, तलावात मुबलक पाणीसाठा झाला. त्यामुळे पाच वर्षांनंतर पहिल्यांदाच तालुका टँकरमुक्त होणार ...

फुलंब्री : तालुक्यात गेल्यावर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने धरणे, तलावात मुबलक पाणीसाठा झाला. त्यामुळे पाच वर्षांनंतर पहिल्यांदाच तालुका टँकरमुक्त होणार असल्याचे चित्र आहे.

फुलंब्री तालुक्यात गेल्यावर्षी पावसाने सरासरी ओलांडत विक्रमी ८११ मि.मी पाऊस पडल्याची नोंद झाली. परिणामी मध्यम प्रकल्प, तलाव, पाझर तलाव, केटीवेअर आदी तुडुंब भरल्याने वर्षभर पुरेल असा पाणीसाठी उपलब्ध झाला. उपलब्ध पाणीसाठ्यामुळे बागायती शेती करण्यासाठी याचा लाभ होईल. गेल्या सात महिन्यांच्या काळात धरणे, तलावांतील पाणीसाठा थोड्या फार प्रमाणात कमी झालेला असला तरी, आगामी चार महिने पुरेल इतका पाणीसाठा आज उपलब्ध आहे. त्यामुळे उन्हाळ्यात तालुक्यात पाणीटंचाई भासणार नसल्याचे चित्र आहे.

उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यामुळे टँकरवर होणार खर्च कमी होईल. तालुक्यात २०१७ मध्ये ६५, २०१८ मध्ये ९४, तर २०१९ मध्ये १२४ टँकरने तालुक्यातील अनेक गावांना पाणीपुरवठा करण्यात आला. मात्र यंदा तशी परिस्थिती नसल्याने टँकरवर होणार लाखो रुपयांचा खर्च यंदा होणार नाही. तालुक्यातील एकाही गावातून आजपर्यंत पाणी टंचाईसंदर्भात तक्रार किंवा विहीर अधिग्रहणची मागणी पंचायत समितीकडे आलेली नाही.

--------

फुलंब्री तालुक्यामधील उपलब्ध पाणीसाठी

फुलंब्री मध्यम प्रकल्प ५० टक्के

वाकोद मध्यम प्रकल्प ३२ टक्के

सांजूळ मध्यम प्रकल्प ३९ टक्के

जातेगाव तलाव २० टक्के

गणोरी तलाव १४ टक्के

---

फोटो :

फुलंब्री मध्यम प्रकल्पातील उपलब्ध असलेला पाणीसाठा.

140421\rauf usman shaik_img-20210414-wa0035_1.jpg

प्रकल्प