शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
3
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
4
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
5
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
6
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
7
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
8
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
9
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
10
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
11
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
12
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
13
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
14
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
15
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
16
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
17
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
18
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
19
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
20
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार

सिंचन अनुशेषाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 00:38 IST

जिल्ह्याच्या सिंचन अनुशेषाचा लढा मागील तीन वर्षांपासून लढणारे आ.तान्हाजी मुटकुळे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले. त्यात १0 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा आदेश राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिला असून घोटा व सेनगाव येथील बंधाºयांची कामेही सुरू झाल्याचे सांगण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्याच्या सिंचन अनुशेषाचा लढा मागील तीन वर्षांपासून लढणारे आ.तान्हाजी मुटकुळे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले. त्यात १0 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा आदेश राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिला असून घोटा व सेनगाव येथील बंधाºयांची कामेही सुरू झाल्याचे सांगण्यात आले.आ.तान्हाजी मुटकुळे यांनी भाजपाच्या जिल्हा कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेस नगराध्यक्ष बाबाराव बांगर, माजी आ.गजानन घुगे, प्रा.दुर्गादास साकळे, के.के.शिंदे, फुलाजी शिंदे आदींची उपस्थिती होती.मुटकुळे म्हणाले, मागील तीन वर्षांपासून जिल्ह्याच्या सिंचन अनुशेषाकडे शासन व राज्यपाल महोदयांचे लक्ष वेधलेजात आहे. सुरुवातीपासूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा अनुशेष दूर करण्यासाठी सहकार्य करीत होते. त्यांनी साथ दिल्यानेच या अनुशेषातील अडसर दूर झाला आहे. त्याला राज्यपालांनी मंजीर दिली आहे. मात्र आता त्यातील प्रत्यक्ष कामांना गती देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्यपालांनी या आर्थिक वर्षात मराठवाडा विभागाच्या योजनेतून दहा कोटी रुपयांची तरतूद करण्याचा आदेश जलसंपदा विभागास दिला आहे.१९९९ ला परभणी जिल्ह्याचे विभाजन होवून हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झाली आहे. तेव्हापासून रखडत पडलेला सिंचन अनुशेषाचा हा मुद्दा खºया अर्थाने निकाली निघाला आहे. अनुशेष शिल्लक असतानाही कोणताच मोठा प्रकल्प करणे शक्य नव्हते. इतरही कामे होत नव्हती. मात्र आता अनेक कामे पुढील काही वर्षांत टप्प्या-टप्प्याने होणार आहेत. सध्या ६६ हेक्टर जमीन सिंचनाखाली आहे. आणखी १५ हजार हेक्टर सिंचन वाढणार आहे.अनुशेषामध्ये सेनगाव, घोटा, नर्सी नामदेव, इडोळी, खरबी, हिंगोली, समगा, दुर्गधामणी, टाकळगव्हाण, शेवाळा आणि चिखली आदी ठिकाणी कयाधूवर यामधून बंधारे प्रस्तावित करण्यात आलेले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तर इतरही अनेक कामांचा समावेश असल्याचे ते म्हणाले.