शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन अनुशेषाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 00:38 IST

जिल्ह्याच्या सिंचन अनुशेषाचा लढा मागील तीन वर्षांपासून लढणारे आ.तान्हाजी मुटकुळे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले. त्यात १0 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा आदेश राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिला असून घोटा व सेनगाव येथील बंधाºयांची कामेही सुरू झाल्याचे सांगण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्याच्या सिंचन अनुशेषाचा लढा मागील तीन वर्षांपासून लढणारे आ.तान्हाजी मुटकुळे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले. त्यात १0 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा आदेश राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिला असून घोटा व सेनगाव येथील बंधाºयांची कामेही सुरू झाल्याचे सांगण्यात आले.आ.तान्हाजी मुटकुळे यांनी भाजपाच्या जिल्हा कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेस नगराध्यक्ष बाबाराव बांगर, माजी आ.गजानन घुगे, प्रा.दुर्गादास साकळे, के.के.शिंदे, फुलाजी शिंदे आदींची उपस्थिती होती.मुटकुळे म्हणाले, मागील तीन वर्षांपासून जिल्ह्याच्या सिंचन अनुशेषाकडे शासन व राज्यपाल महोदयांचे लक्ष वेधलेजात आहे. सुरुवातीपासूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा अनुशेष दूर करण्यासाठी सहकार्य करीत होते. त्यांनी साथ दिल्यानेच या अनुशेषातील अडसर दूर झाला आहे. त्याला राज्यपालांनी मंजीर दिली आहे. मात्र आता त्यातील प्रत्यक्ष कामांना गती देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्यपालांनी या आर्थिक वर्षात मराठवाडा विभागाच्या योजनेतून दहा कोटी रुपयांची तरतूद करण्याचा आदेश जलसंपदा विभागास दिला आहे.१९९९ ला परभणी जिल्ह्याचे विभाजन होवून हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झाली आहे. तेव्हापासून रखडत पडलेला सिंचन अनुशेषाचा हा मुद्दा खºया अर्थाने निकाली निघाला आहे. अनुशेष शिल्लक असतानाही कोणताच मोठा प्रकल्प करणे शक्य नव्हते. इतरही कामे होत नव्हती. मात्र आता अनेक कामे पुढील काही वर्षांत टप्प्या-टप्प्याने होणार आहेत. सध्या ६६ हेक्टर जमीन सिंचनाखाली आहे. आणखी १५ हजार हेक्टर सिंचन वाढणार आहे.अनुशेषामध्ये सेनगाव, घोटा, नर्सी नामदेव, इडोळी, खरबी, हिंगोली, समगा, दुर्गधामणी, टाकळगव्हाण, शेवाळा आणि चिखली आदी ठिकाणी कयाधूवर यामधून बंधारे प्रस्तावित करण्यात आलेले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तर इतरही अनेक कामांचा समावेश असल्याचे ते म्हणाले.