शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सिंचन अनुशेषाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 00:38 IST

जिल्ह्याच्या सिंचन अनुशेषाचा लढा मागील तीन वर्षांपासून लढणारे आ.तान्हाजी मुटकुळे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले. त्यात १0 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा आदेश राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिला असून घोटा व सेनगाव येथील बंधाºयांची कामेही सुरू झाल्याचे सांगण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्याच्या सिंचन अनुशेषाचा लढा मागील तीन वर्षांपासून लढणारे आ.तान्हाजी मुटकुळे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले. त्यात १0 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा आदेश राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिला असून घोटा व सेनगाव येथील बंधाºयांची कामेही सुरू झाल्याचे सांगण्यात आले.आ.तान्हाजी मुटकुळे यांनी भाजपाच्या जिल्हा कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेस नगराध्यक्ष बाबाराव बांगर, माजी आ.गजानन घुगे, प्रा.दुर्गादास साकळे, के.के.शिंदे, फुलाजी शिंदे आदींची उपस्थिती होती.मुटकुळे म्हणाले, मागील तीन वर्षांपासून जिल्ह्याच्या सिंचन अनुशेषाकडे शासन व राज्यपाल महोदयांचे लक्ष वेधलेजात आहे. सुरुवातीपासूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा अनुशेष दूर करण्यासाठी सहकार्य करीत होते. त्यांनी साथ दिल्यानेच या अनुशेषातील अडसर दूर झाला आहे. त्याला राज्यपालांनी मंजीर दिली आहे. मात्र आता त्यातील प्रत्यक्ष कामांना गती देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्यपालांनी या आर्थिक वर्षात मराठवाडा विभागाच्या योजनेतून दहा कोटी रुपयांची तरतूद करण्याचा आदेश जलसंपदा विभागास दिला आहे.१९९९ ला परभणी जिल्ह्याचे विभाजन होवून हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झाली आहे. तेव्हापासून रखडत पडलेला सिंचन अनुशेषाचा हा मुद्दा खºया अर्थाने निकाली निघाला आहे. अनुशेष शिल्लक असतानाही कोणताच मोठा प्रकल्प करणे शक्य नव्हते. इतरही कामे होत नव्हती. मात्र आता अनेक कामे पुढील काही वर्षांत टप्प्या-टप्प्याने होणार आहेत. सध्या ६६ हेक्टर जमीन सिंचनाखाली आहे. आणखी १५ हजार हेक्टर सिंचन वाढणार आहे.अनुशेषामध्ये सेनगाव, घोटा, नर्सी नामदेव, इडोळी, खरबी, हिंगोली, समगा, दुर्गधामणी, टाकळगव्हाण, शेवाळा आणि चिखली आदी ठिकाणी कयाधूवर यामधून बंधारे प्रस्तावित करण्यात आलेले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तर इतरही अनेक कामांचा समावेश असल्याचे ते म्हणाले.