शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

महाविकास आघाडी सरकारकडून ओबीसींची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:05 IST

औरंगाबाद : ओबीसींना अंधारात ठेवून निवडणूक जाहीर करून महाविकास आघाडी सरकारने ओबीसीची फसवणूक केली आहे. त्यामुळे ‘ऊठ ओबीसी जागा ...

औरंगाबाद : ओबीसींना अंधारात ठेवून निवडणूक जाहीर करून महाविकास आघाडी सरकारने ओबीसीची फसवणूक केली आहे. त्यामुळे ‘ऊठ ओबीसी जागा हो‘, अशी हाक देत वंचित बहुजन आघाडीने जनजागृती सुरू केली आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत या पक्षाचे राज्य उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी दिली.

राज्य व केंद्र सरकार ओबीसींच्या आरक्षणासाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. ५० टक्क्यांच्या अधिन राहून ओबीसी आरक्षणासाठी अध्यादेश काढू, असे महाविकास आघाडी सरकारने जाहीर केले होते. आता पाच जिल्ह्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना राजकीय आरक्षण मिळण्याची शक्यता नाही. ओबीसींची मते चालतात; परंतु त्यांचे हक्क त्यांना दिले जात नाहीत. त्यामुळे जनरेटा तयार करण्यासाठी बहुजन वंचित आघाडीने जिल्हास्तरावर जनजागृती सुरू केली आहे. पुढील आंदोलनाची दिशा लवकरच जाहीर केली जाईल, असे मोकळे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

या वेळी पूर्व अध्यक्ष प्रभाकर बकले, पश्चिम अध्यक्ष योगेश बन, महिला आघाडी लता बमणे, महासचिव रविकुमार तायडे, पंकज बनसोडे, भाऊराव गवई आदींची उपस्थिती होती.