शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

पाण्याच्या शोधात कोल्हा पडला विहिरीत

By admin | Updated: May 23, 2016 23:31 IST

अंभोरा : दुष्काळामुळे नदी, नाले, विहिरी व इतर जलस्रोत कोरडेठाक पडल्यामुळे वन्यप्राण्यांना पाणी मिळणे कठीण झाले आहे. पाण्याच्या शोधात असलेला कोल्हा आष्टी तालुक्यातील साकत येथे रविवारी विहिरीत पडला.

अंभोरा : दुष्काळामुळे नदी, नाले, विहिरी व इतर जलस्रोत कोरडेठाक पडल्यामुळे वन्यप्राण्यांना पाणी मिळणे कठीण झाले आहे. पाण्याच्या शोधात असलेला कोल्हा आष्टी तालुक्यातील साकत येथे रविवारी विहिरीत पडला. नागरिकांच्या सतर्कतेने कोल्ह्याचे प्राण वाचले.साकत (ता. आष्टी) येथील मारूती गोविंद शिंदे यांच्या विहिरीत ४ ते ५ वर्षे वयाचा कोल्हा पडला. ही बातमी गावात कळताच बापू शिंदे यांनी कडा वनपरिक्षेत्राचे वनपाल बी.एन.वारे हे वनमजूर वाय.आर.शेख, वनमजूर ए.डी. पाथरकर, शेख सलीम, जगताप एस.एस. यांना घेऊन तातडीने घटनास्थळी पोहोचले. बापू शिंदे, पोपट गुंड , मारूती शिंदे, नाना भोगाडे, पप्पू थोरात, रवींद्र शिंदे , आकाश शिंदे या गावातील नागरिकांच्या मदतीने त्यांनी कोल्ह्यास बाजेवर बसवून विहिरीबाहेर अलगद काढले. त्यानंतर कोल्ह्यास रानात सोडून दिले. नागरिक व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कमुळे कोल्हा सुखरूप बचावला आहे.या घटनेनंतर वन्यजीवासाठी कार्य करणारे शिवाजी विधाते यांनी साकत येथे पाणवठे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. (वार्ताहर)