शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

चार हजार मोरांचे अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: February 15, 2015 00:44 IST

विलास भोसले , पाटोदा देशातील एकमेव मयूर अभयारण्य नायगाव (ता. पाटोदा) येथे आहे. मात्र, नायगावची अभयारण्याची ओळखच पुसते काय ? अशी भीती निर्माण झाली आहे.

विलास भोसले , पाटोदादेशातील एकमेव मयूर अभयारण्य नायगाव (ता. पाटोदा) येथे आहे. मात्र, नायगावची अभयारण्याची ओळखच पुसते काय ? अशी भीती निर्माण झाली आहे. अभयारण्यातील मोरांसाठी चारा, पाण्याची सोेयच नसल्याने मोरांचा जगण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुष्काळाने केवळ माणसांनाच छळले आहे असे नाही तर पक्ष्यांचेही हाल सुरू आहेत.या अभयारण्याचा कारभार पैठण व औरंगाबाद येथील वन कार्यालयातून चालतो. त्यामुळे कारभार रामभरोसे आहे. एक वनक्षेत्रपाल व तीन वनरक्षक इतका कर्मचारी वर्ग आहे. पैकी वनरक्षकाचे एक पद रिक्त आहे. कर्मचारी अभयारण्यात २४ तास उपलब्ध असणे गरजेचे आहे. मात्र, ते चार-चार दिवस फिरकत नाहीत. मोरांना पाणी, चारा आहे की नाही ? हे ही जाणून घेण्याची तसदी ते घेत नाहीत. त्यामुळे मोरांचे अस्तित्वच धोक्यात आल्याची कैफियत पक्षीमित्र सिध्दार्थ सोनवणे यांनी व्यक्त केली.सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजीव मिसाळ म्हणाले, मोरांबरोबरच अभयारण्यातील इतर प्राण्यांबाबत प्रशासन उदासिन आहे. राष्ट्रीय पक्षाचे जीवन उध्दवस्त होत असताना प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. वनक्षेत्रापाल जी. एन. कांबळे म्हणाले, पाणी, खाद्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठविला आहे. वरिष्ठांनाही या संदर्भात कळविले आहे.अभयारण्यात ग्लेरेसिडीया ही विदेशी झाडे जास्त आहेत.४उन्हाळ्यात पानगळ झाल्यानंतर उष्णता वाढते. परिणामी प्रजनन क्षमता कमी होते.४सीताफळ, करवंद, लिंब, पिंपळ, वड अशी स्वदेशी झाडे वाढली पाहिजेत.४गतवर्षी अभयारण्यात साडेचार हजारावर मोर होते.४जानेवारी २०१५ मध्ये केलेल्या वन्यजीव गणनेनुसार केवळ चार हजार मोर शिल्लक आहेत.वनाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मोरांना चारा, पाणी मिळत नाही. दोन वर्षांपूर्वी दुष्काळात पाणवठे, कुंड्या तयार केल्या. परंतु आता त्या फुटल्या आहेत. त्यामुळे त्यात पाणी साचत नाही. विदेशी झाडांमुळे मोरांना चारा मिळत नाही. त्यामुळे देशी प्रजातीची झाडे वाढवावीत.- सिध्दार्थ सोनवणे, पक्षीमित्र तथा सदस्य, सेन्सिटिव्ह झोन, नायगाव