शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
4
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
5
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
6
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
7
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
8
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
9
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
10
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
11
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
12
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
13
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
14
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
15
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
16
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
17
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
18
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
19
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
20
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल

पाणीपुरवठा समितीच्या चार सदस्यांचे राजीनामे

By admin | Updated: November 17, 2015 00:29 IST

कळंब : शहरातील पाणीटंचाईच्या मुद्द्यावरून पालिकेच्या पाणीपुरवठा समितीच्या चार सदस्यांनी अखेर सोमवारी मुख्याधिकाऱ्यांकडे आपले राजीनामे सुपूर्द केले़

कळंब : शहरातील पाणीटंचाईच्या मुद्द्यावरून पालिकेच्या पाणीपुरवठा समितीच्या चार सदस्यांनी अखेर सोमवारी मुख्याधिकाऱ्यांकडे आपले राजीनामे सुपूर्द केले़ वेळोवेळी सूचविलेल्या सूचनांची दखल घेतली जात नसल्याने या सदस्यांनी हे राजीनामे दिले असून, यामुळे पालिकेतील राजकीय वातावरण तापले आहे़शहरातील पाणीप्रश्न सध्या गंभीर बनला आहे. नागरिकांना आठ दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो़ पालिकेतील पाणीपुरवठा समितीने चार दिवसाआड पाणी पुरवठ्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु, प्रशासनाने याची दखल घेतली नाही. यामुळे नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. नगर पालिका प्रशासन तुघलकी कारभार हाकीत असल्याचा आरोप करीत समितीचे सदस्य नगरसेवक पांडुरंग कुंभार, संजय मुंदडा, कांतीलाल बागरेचा, छायाताई आष्टेकर यांनी सोमवारी मुख्याधिकारी संजय बोंदर यांच्याकडे संयुक्त पत्रान्वये राजीनामे सादर केले. सत्ताधारी काँग्रेसचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेनेही पाणीप्रश्नी राष्ट्रवादीच्या सुरात सूर मिसळला आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेना व राष्ट्रवादी सत्ताधारी काँग्रेसच्या विरोधात आक्रमक होण्याची चिन्हे आहेत़