शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा समितीच्या चार सदस्यांचे राजीनामे

By admin | Updated: November 17, 2015 00:29 IST

कळंब : शहरातील पाणीटंचाईच्या मुद्द्यावरून पालिकेच्या पाणीपुरवठा समितीच्या चार सदस्यांनी अखेर सोमवारी मुख्याधिकाऱ्यांकडे आपले राजीनामे सुपूर्द केले़

कळंब : शहरातील पाणीटंचाईच्या मुद्द्यावरून पालिकेच्या पाणीपुरवठा समितीच्या चार सदस्यांनी अखेर सोमवारी मुख्याधिकाऱ्यांकडे आपले राजीनामे सुपूर्द केले़ वेळोवेळी सूचविलेल्या सूचनांची दखल घेतली जात नसल्याने या सदस्यांनी हे राजीनामे दिले असून, यामुळे पालिकेतील राजकीय वातावरण तापले आहे़शहरातील पाणीप्रश्न सध्या गंभीर बनला आहे. नागरिकांना आठ दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो़ पालिकेतील पाणीपुरवठा समितीने चार दिवसाआड पाणी पुरवठ्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु, प्रशासनाने याची दखल घेतली नाही. यामुळे नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. नगर पालिका प्रशासन तुघलकी कारभार हाकीत असल्याचा आरोप करीत समितीचे सदस्य नगरसेवक पांडुरंग कुंभार, संजय मुंदडा, कांतीलाल बागरेचा, छायाताई आष्टेकर यांनी सोमवारी मुख्याधिकारी संजय बोंदर यांच्याकडे संयुक्त पत्रान्वये राजीनामे सादर केले. सत्ताधारी काँग्रेसचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेनेही पाणीप्रश्नी राष्ट्रवादीच्या सुरात सूर मिसळला आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेना व राष्ट्रवादी सत्ताधारी काँग्रेसच्या विरोधात आक्रमक होण्याची चिन्हे आहेत़