शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

चार अट्टल घरफोडे पोलिसांच्या जाळ्यात

By admin | Updated: June 26, 2016 00:47 IST

औरंगाबाद : शहर व परिसरात चोऱ्या, घरफोड्या करणाऱ्या चार अट्टल गुन्हेगारांना गुन्हे शाखा आणि उस्मानपुरा पोलिसांच्या पथकाने अटक केली.

औरंगाबाद : शहर व परिसरात चोऱ्या, घरफोड्या करणाऱ्या चार अट्टल गुन्हेगारांना गुन्हे शाखा आणि उस्मानपुरा पोलिसांच्या पथकाने अटक केली. आरोपींमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार गुरमितसिंग तारासिंग कल्याणी ऊर्फ टॉम (४३), कर्नलसिंग तारासिंग कल्याणी (२७), अनिल प्रकाश पौळ (२०) व संतोष राजू खरे (१९, रा. सर्व मिलिंदनगर, उस्मानपुरा) यांचा समावेश आहे. त्यांच्या ताब्यातून तब्बल १७० ग्रॅम सोने व चांदीचे भांडे, असा सव्वापाच लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. रेकॉर्डवरील आरोपी टॉम हा चोरीचा ऐवज विक्रीसाठी घेऊन उस्मानपुरा परिसरात येणार असल्याची माहिती खबऱ्याकडून गुन्हे शाखा पोलिसांना समजली. माहिती मिळताच सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या आणि उस्मानपुरा ठाण्याच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी खबऱ्याने सांगितलेल्या ठिकाणी सापळा रचला. तेथे टॉम पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याकडे त्यावेळी चांदीच्या काही वस्तू आढळून आल्या. ‘खाक्या’ दाखवून विचारपूस करताच टॉमने तोंड उघडले. हा चोरीचा ऐवज असल्याचे त्याने कबूल केले. साथीदार कर्नलसिंग आणि अनिल यांच्या मदतीने काही दिवसांपूर्वी गादिया विहार परिसरातील राजनगर येथील अ‍ॅड. गजेंद्र शिरसीकर यांचे घर फोडून देवपूजेची चांदीची भांडी, तसेच काही सोन्याचे दागिने चोरी केल्याचे त्याने सांगितले. मग पोलिसांनी शोध घेऊन त्याचे साथीदार कर्नलसिंग आणि अनिल या दोघांना अटक केली.तसेच टॉमने अन्य एक साथीदार संतोष खरे याच्यासोबतही गुन्हा केल्याची माहिती दिली होती. त्यावरून उस्मानपुरा पोलिसांनी शनिवारी संतोषला अटक केली. त्याला खाक्या दाखविताच त्यानेही टॉम आणि अजय ठाकूर (रा. सातारा) याच्या मदतीने काही दिवसांपूर्वी श्रेयनगरातील जगदीश मुंदडा यांचे घर फोडून लाखो रुपयांचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली.