शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

शेततळ्यावर फुलविली बाग

By admin | Updated: August 4, 2014 00:52 IST

संगमेश्वर करंजे, निटूर येथील एका शेतकऱ्याने शेततळ्याच्या सहाय्याने पाणीटंचाईवर मात करीत आंब्याची फळबाग फुलविली आहे़ त्यामुळे शेततळ्याचे महत्त्व दिसून येत आहे़

संगमेश्वर करंजे, निटूरयेथील एका शेतकऱ्याने शेततळ्याच्या सहाय्याने पाणीटंचाईवर मात करीत आंब्याची फळबाग फुलविली आहे़ त्यामुळे शेततळ्याचे महत्त्व दिसून येत आहे़निटूर येथील पंकज कुलकर्णी यांची गावालगतच १६ एकर कोरडवाहू शेती आहे़ त्यांनी शेतामध्ये दोन बोअर घेतले़ परंतु, निराशा झाली़ त्यामुळे त्यांनी शेततळ्याचा प्रस्ताव कृषी विभागाकडे दाखल केला़ त्यानुसार सन २०१२-१३ मध्ये ४ लाख ८० हजार रूपये मंजूर करण्यात झाले़ त्यांनी ४१ बाय ४१ मीटर लांब व रूंदी जमीन खोदली़ खोली ५ मीटर आहे़ पावसाचे पडलेले पाणी जिरपू नये म्हणून ५०० मायक्रॉन जाडीचे पॉलिथिन अंथरले़ या शेततळ्यात ८ हजार घनमीटर पाणी साठण्याची क्षमता आहे़तसेच त्यांनी शेतीपासून १८०० फुट अंतरावर असलेल्या ओढामध्ये एक बांध तयार घातला़ पाईपलाईनद्वारे हे पाणी शेततळ्यात आणले़ या पाण्याच्या आधारावर त्यांनी आंब्याची बाग लावली असून ती आता जोमाने फुलू लागली आहे़ त्यामुळे हा नवीन प्रयोग पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत असल्याचे पहावयास मिळत आहे़