शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

टँकरच्या पाण्यावर फुलविली बाग

By admin | Updated: July 17, 2014 00:58 IST

कोळगाव : गेवराई तालुक्यातील कोळगाव, सैदापूर, माणकापूर आदी ठिकाणच्या शेतकऱ्यांनी दुष्काळावर मात करीत टँकरच्या पाण्यावर फळबागा जोपासल्या.

कोळगाव : गेवराई तालुक्यातील कोळगाव, सैदापूर, माणकापूर आदी ठिकाणच्या शेतकऱ्यांनी दुष्काळावर मात करीत टँकरच्या पाण्यावर फळबागा जोपासल्या. टँकरने पाणी आणण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागला असला तरी आता बाग बहरल्याने शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे. गेवराई तालुक्यातील कोळगावसह सैदापूर, माणकापूर परिसरात गेल्या काही दिवसात फळबागांचे क्षेत्र वाढले आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी शेततळे, ठिबकसह फळबागा केल्या आहेत. डाळींब, मोसंबी, आंबा आदी फळबागा शेतकऱ्यांनी लावल्या आहेत. असे असले तरी गेल्या काही दिवसात पुरेसा पाऊस पडला नसल्याने शेतकऱ्यांना पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. विहिरी व कुपनलिकांना पाणी नसल्याने शेतकऱ्यांना टँकरने पाणी विकत घेऊन बागा जोपासाव्या लागतात. सैदापूर येथील भगवानराव दातखिळ यांच्याकडे २५ एकरवर फळबागा आहेत. पाणी टंचाई असल्याने टँकरने पाणी देऊन फळबागा जोपासल्याचे ते म्हणाले. त्यांच्यासह अरूण कांबळे, कैलास कांबळे, रामराव नरसाळे, जिजा करांडे, गणेश लोंढे, नानासाहेब गवळी, प्रल्हाद करांडे या शेतकऱ्यांनीही टँकरने पाणी देऊन फळबागा जोपासल्या. यावर मोठा खर्च झाला. बागा जोपासल्याने शेतकऱ्यातून मात्र समाधान व्यक्त होते. (वार्ताहर)