शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

टँकरच्या पाण्यावर फुलविली बाग

By admin | Updated: July 17, 2014 00:58 IST

कोळगाव : गेवराई तालुक्यातील कोळगाव, सैदापूर, माणकापूर आदी ठिकाणच्या शेतकऱ्यांनी दुष्काळावर मात करीत टँकरच्या पाण्यावर फळबागा जोपासल्या.

कोळगाव : गेवराई तालुक्यातील कोळगाव, सैदापूर, माणकापूर आदी ठिकाणच्या शेतकऱ्यांनी दुष्काळावर मात करीत टँकरच्या पाण्यावर फळबागा जोपासल्या. टँकरने पाणी आणण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागला असला तरी आता बाग बहरल्याने शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे. गेवराई तालुक्यातील कोळगावसह सैदापूर, माणकापूर परिसरात गेल्या काही दिवसात फळबागांचे क्षेत्र वाढले आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी शेततळे, ठिबकसह फळबागा केल्या आहेत. डाळींब, मोसंबी, आंबा आदी फळबागा शेतकऱ्यांनी लावल्या आहेत. असे असले तरी गेल्या काही दिवसात पुरेसा पाऊस पडला नसल्याने शेतकऱ्यांना पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. विहिरी व कुपनलिकांना पाणी नसल्याने शेतकऱ्यांना टँकरने पाणी विकत घेऊन बागा जोपासाव्या लागतात. सैदापूर येथील भगवानराव दातखिळ यांच्याकडे २५ एकरवर फळबागा आहेत. पाणी टंचाई असल्याने टँकरने पाणी देऊन फळबागा जोपासल्याचे ते म्हणाले. त्यांच्यासह अरूण कांबळे, कैलास कांबळे, रामराव नरसाळे, जिजा करांडे, गणेश लोंढे, नानासाहेब गवळी, प्रल्हाद करांडे या शेतकऱ्यांनीही टँकरने पाणी देऊन फळबागा जोपासल्या. यावर मोठा खर्च झाला. बागा जोपासल्याने शेतकऱ्यातून मात्र समाधान व्यक्त होते. (वार्ताहर)