शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

पाच यात्रेकरूंचा संपर्क होईना !

By admin | Updated: May 22, 2017 00:04 IST

लातूर : उत्तराखंडमधील बद्रीनाथ मार्गावर झालेल्या भूस्खलनात जिल्ह्यातील २१ यात्रेकरू अडकले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : उत्तराखंडमधील बद्रीनाथ मार्गावर झालेल्या भूस्खलनात जिल्ह्यातील २१ यात्रेकरू अडकले होते. त्यातील १६ यात्रेकरूंशी संपर्क होऊन ते सुखरुप असल्याचे सांगितले. दरम्यान, रविवारी सायंकाळपर्यंत उदगीरच्या पाच यात्रेकरूंचा संपर्क झाला नाही. या यात्रेकरूंचा संपर्क साधण्यासाठी नातेवाईकांबरोबरच जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. उत्तराखंडमधील बद्रीनाथ मार्गावर विष्णुप्रयाग येथे शुक्रवारी भूस्खलन झाले होते. उत्तराखंड यात्रेसाठी जिल्ह्यातील १६ यात्रेकरू गेल्याचे जिल्हा प्रशासनास नातेवाईकांनी कळविले होते. दरम्यान, शनिवारी रात्री उदगीर येथील एका नातेवाईकाने आमचेही पाचजण याच यात्रेसाठी गेल्याचे कळविले. या यात्रेसाठी गेलेल्या चिमाचीवाडी येथील मीनाबाई गुरमे, पेठेवाडी येथील सुभाष पेठे, चंद्रकलाबाई पेठे, रामकिशन बंडगर, दैवशाला बंडगर, ज्ञानोबा पेठे, मंगलबाई पेठे, राधाबाई सुवर्णकार, खरबवाडी येथील लिंबाबाई धनासुरे, चवणहिप्परगा येथील लिंबराज बिराजदार, नागतीर्थवाडी येथील गणपती गरुडे यांच्याशी शनिवारी पहाटे संपर्क झाला. त्यांनी आपण सुखरुप असल्याचे सांगितले. त्यामुळे नातेवाईकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.