शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
4
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
5
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
6
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
7
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
8
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
9
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
10
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
11
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
12
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
13
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
14
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
15
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
16
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
17
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
18
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
19
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
20
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...

पाच यात्रेकरूंचा संपर्क होईना !

By admin | Updated: May 22, 2017 00:04 IST

लातूर : उत्तराखंडमधील बद्रीनाथ मार्गावर झालेल्या भूस्खलनात जिल्ह्यातील २१ यात्रेकरू अडकले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : उत्तराखंडमधील बद्रीनाथ मार्गावर झालेल्या भूस्खलनात जिल्ह्यातील २१ यात्रेकरू अडकले होते. त्यातील १६ यात्रेकरूंशी संपर्क होऊन ते सुखरुप असल्याचे सांगितले. दरम्यान, रविवारी सायंकाळपर्यंत उदगीरच्या पाच यात्रेकरूंचा संपर्क झाला नाही. या यात्रेकरूंचा संपर्क साधण्यासाठी नातेवाईकांबरोबरच जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. उत्तराखंडमधील बद्रीनाथ मार्गावर विष्णुप्रयाग येथे शुक्रवारी भूस्खलन झाले होते. उत्तराखंड यात्रेसाठी जिल्ह्यातील १६ यात्रेकरू गेल्याचे जिल्हा प्रशासनास नातेवाईकांनी कळविले होते. दरम्यान, शनिवारी रात्री उदगीर येथील एका नातेवाईकाने आमचेही पाचजण याच यात्रेसाठी गेल्याचे कळविले. या यात्रेसाठी गेलेल्या चिमाचीवाडी येथील मीनाबाई गुरमे, पेठेवाडी येथील सुभाष पेठे, चंद्रकलाबाई पेठे, रामकिशन बंडगर, दैवशाला बंडगर, ज्ञानोबा पेठे, मंगलबाई पेठे, राधाबाई सुवर्णकार, खरबवाडी येथील लिंबाबाई धनासुरे, चवणहिप्परगा येथील लिंबराज बिराजदार, नागतीर्थवाडी येथील गणपती गरुडे यांच्याशी शनिवारी पहाटे संपर्क झाला. त्यांनी आपण सुखरुप असल्याचे सांगितले. त्यामुळे नातेवाईकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.