शहरं
Join us  
Trending Stories
1
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
2
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
3
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
4
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
5
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
6
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
7
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
8
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
9
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
10
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
11
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
12
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
13
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
14
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
15
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
16
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
17
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
18
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
19
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
20
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश

सव्वा पाच लाख हेक्टरवर झाली पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 23:55 IST

कृषी विभागाने खरीप हंगाम २०१७ साठी ५ लाख २१ हजार ८७० हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले होते़ त्यापैकी २६ आॅगस्टपर्यंत ५ लाख १६ हजार ९३२ हेक्टरवर पेरणी झाली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कृषी विभागाने खरीप हंगाम २०१७ साठी ५ लाख २१ हजार ८७० हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले होते़ त्यापैकी २६ आॅगस्टपर्यंत ५ लाख १६ हजार ९३२ हेक्टरवर पेरणी झाली आहे़जिल्ह्यामध्ये जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाला़ त्यामुळे शेतकºयांनी मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात पेरणी केली़ त्यानंतर मात्र पावसाने तब्बल दोन महिन्यांचा खंड दिला़ त्यामुळे जिल्ह्यातील पेरण्या ठप्प झाल्या होत्या़ त्यानंतर पावसाचे जिल्ह्यामध्ये पुन्हा आगमन झाले़ त्यानंतर जिल्ह्यातील शेतकºयांनी तब्बल ५ लाख १६ हजार ९३२ हेक्टर क्षेत्रावर आतापर्यंत पेरणी केली़ यामध्ये सर्वाधिक सोयाबीन पिकाची २ लाख १७ हजार ३५३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे़ त्यापाठोपाठ १ लाख ९१ हजार ७०९ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे़ तुरीची ४७ हजार ५९५ हेक्टरवर लागवड झाली आहे़ उडदाची ९ हजार ७०८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली़ ३५ हजार ६३८ हेक्टर क्षेत्रावर मुगाची तर १ हजार ३३४ हेक्टर क्षेत्रावर मक्याची पेरणी झाली आहे़ परंतु, यातील उडीद व मूग शेतकºयांच्या हातून गेला आहे़ त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत़