शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

जिंतुरात पाच विद्युत रोहित्रांवर दगडफेक

By admin | Updated: June 26, 2017 23:49 IST

जिंतूर : शहरातील विविध भागातील ५ विद्युत रोहित्रावर २० ते २५ जणांच्या टोळक्याने दगडफेक करून नासधूस केल्याची घटना २६ जून रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर : शहरातील विविध भागातील ५ विद्युत रोहित्रावर २० ते २५ जणांच्या टोळक्याने दगडफेक करून नासधूस केल्याची घटना २६ जून रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.शहरातील सटवाई माता मंदिर, उलट्या नदीवरील पूल, बंजारा कॉलनी, आदर्श कॉलनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या भागातील विद्युत रोहित्राची २० ते २५ जणांच्या टोळक्याने दगडफेक करून नासधूस केली. या घटनेमुळे काही वेळ या भागात तणावाची स्थिती होती. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी या भागात धाव घेतली. तोपर्यंत हे टोळके निघून गेले होते. या प्रकारामुळे पोलिसांचीही चांगलीच तारांबळ उडाली. तसेच चार तास वीज पुरवठा बंद राहिला. दगडफेक नेमकी का केली? याची माहिती मात्र कोणालाच नव्हती. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला नव्हता. तर महावितरण कंपनीच्या वतीनेही याबाबत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यात आली नव्हती. यामुळे नेमकी नासधूस का केली, याची माहिती मिळू शकली नाही.