शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

बीडमध्ये हवेत गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:51 IST

मुलांचे दोन्ही गट समोरासमोर भिडले, हाणामारी झाली. त्यानंतर एकाने हवेत गोळीबार केला. ही घटना सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास शहरातील अंकुशनगर भागात घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : लातूरला महाविद्यालयात असताना झालेला वाद सोमवारी उफाळून आला. मुलांचे दोन्ही गट समोरासमोर भिडले, हाणामारी झाली. त्यानंतर एकाने हवेत गोळीबार केला. ही घटना सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास शहरातील अंकुशनगर भागात घडली. यामध्ये दोन्ही गटाच्या दोन-दोन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.ऋतूपर्ण नागरे (थेरला), अनिकेत राख (पाटोदा), ऋषीकेश खंदारे (बीड), संदीप दहिफळे (बीड) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ऋतूपर्ण नागरे व संदीप, ऋषीकेश हे तिघे लातूरला महाविद्यालयीन शिक्षण घेत होते. यावेळी त्यांचे अज्ञात कारणावरुन वाद झाले होते. दोघांच्याही मनात खुन्नस होती. सोमवारी दुपारी अंकुशनगर भागातील एका चौकामध्ये ऋतूपर्ण नागरे हा एका जीपमधून ६ मुलांना घेऊन बीडमध्ये आला. यावेळी ऋषीकेश व संदीप गटाने आणखी मुलांना बोलावून घेतले. ऋषीकेशच्या गटात जास्त मुले जमली. दोन्ही गटात सुरुवातीला बाचाबाची झाली. त्यानंतर हाणामारीत रुपांतर झाले. याचवेळी ऋतूपूर्ण नागरे गटाच्या रुपसिंग टाक (टाक हे फौजी होते, अशी प्राथमिक माहिती आहे) यांनी हवेत गोळीबार केला. त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले. घटनास्थळी पोलिसांना पाचारण करण्यात आले. संदीप व ऋषीकेशला तात्काळ ताब्यात घेतले तर ऋतूपर्ण व अनिकेतला पोलिसांनी चºहाटा, पिंपळवंडी, धुमाळवाडी या भागातील जंगलात पाठलाग करुन पकडले.गोळीबार झाला त्याचवेळी स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी मुन्ना वाघ हे तेथून जात होते. त्यांनी आवाज ऐकताच धाव घेतली.त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता धूम ठोकली. यावेळी वाघ यांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर सर्वांना माहिती दिली.जवळच असलेले संघर्ष गोरे यांनीही धाव घेत एकाला ताब्यात घेतले. या दोघांच्या सतर्कतेमुळेच गोळीबार करणारे पोलिसांच्या हाती लागले.