शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

अखेर २0 केएल आॅईल मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 23:17 IST

जिल्ह्यात जवळपास १४0 पेक्षा जास्त रोहित्र जळाल्याने अनेक गावे अंधारात चाचपडत आहेत. तर दुसरीकडे महावितरणकडे आॅईल नसल्याने डीपी दुरुस्तीला ब्रेक लागला होता. आ.तान्हाजी मुटकुळे यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर २0 केएल आॅईल उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात जवळपास १४0 पेक्षा जास्त रोहित्र जळाल्याने अनेक गावे अंधारात चाचपडत आहेत. तर दुसरीकडे महावितरणकडे आॅईल नसल्याने डीपी दुरुस्तीला ब्रेक लागला होता. आ.तान्हाजी मुटकुळे यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर २0 केएल आॅईल उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.हिंगोली जिल्ह्यात अनेक रोहित्रांवर अतिरिक्त भार वाढला आहे. अनेक भागात वीजचोरीवर आळा घालणे महावितरणला जमले नाही. खेडो-पाडी, शहरात व कृषीपंपासाठीही अवैध जोडण्या घेतलेल्या ठिकाणी दुरुस्त करून आणून लावलेले रोहित्र अवघ्या काही दिवसांतच पुन्हा जळत आहे. विशेष म्हणजे इमानेइतबारे बिल भरणारेच यामुळे अडचणीत येत असताना ही मंडळी अशा वीजचोरीबाबत तक्रार करीत नाही. महावितरणही कारवाई करीत नाही. त्यामुळे ही समस्या आता गंभीर बनू लागली आहे. जळणाºया रोहित्रांची संख्या वाढतच चालली आहे. यात १४0 पेक्षा जास्त रोहित्र जळालेले आहेत. ते दुरुस्त करण्यासाठी २८ केएलच्या आसपास आॅईल लागते. मात्र ५ केएलच आॅईल मिळाले.आ. तान्हाजी मुटकुळे यांच्याकडे हा प्रश्न गेल्यानंतर त्यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे ही समस्या मांडली. त्यांनी २0 केएल आॅईल पाठविण्यास सांगितले आहे. त्यामुळे शनिवारी हे आॅईल मिळताच येथे डीपी दुरुस्तीच्या कामांना प्रारंभ होणार आहे. येत्या तीन ते चार दिवसांत शेतकºयांना जळालेले रोहित्र दुरुस्त करून मिळणार आहे. त्यामुळे कृषी व गावातील वीज सुरळीत होणार आहे.