शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
4
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
5
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
6
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
7
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
8
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
9
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
10
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
11
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
12
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
13
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
14
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
15
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
16
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
17
Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता
18
"ते माझं भवितव्य बरबाद करतील...", 'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर अभिजीत सावंतने केलेला मोठा गौप्यस्फोट
19
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
20
अरे हे काय! मुंबईच्या संघात दोन-दोन रोहित; व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क, हिटमॅनचा 'ड्युप्लिकेट' कोण?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर नांमकातून सुटले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:05 IST

वैजापूर व गंगापूर तालुक्यांतील शेतकऱ्यांना ५ एप्रिलपासून उन्हाळी आवर्तन सोडले जाणार होते. मात्र, कोणीही मागणी न केल्याने आवर्तन रद्द ...

वैजापूर व गंगापूर तालुक्यांतील शेतकऱ्यांना ५ एप्रिलपासून उन्हाळी आवर्तन सोडले जाणार होते. मात्र, कोणीही मागणी न केल्याने आवर्तन रद्द करण्यात आले होते. यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष पसरला होता. याची दखल घेत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन शेतकऱ्यांना पाणी मागणी अर्ज करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर गुरुवारी सायंकाळी ६ वाजता नांदूर मधमेश्वर धरणातून एक्स्प्रेस कालव्यात पाणी सोडण्यात आले. शुक्रवारी सकाळपर्यंत हे पाणी गंगापूरपर्यंत पोहोचेल. पायथा ते माथा या नियमानुसार आधी गंगापूर तालुक्यातील गावांना पाण्याचे वितरिकेद्वारे वाटप करण्यात येईल, अशी माहिती नांमकाचे कार्यकारी अभियंता अनिल निंभोरे यांनी दिली.

फोटो :

नांदूर मधमेश्वर कालव्यातून शेतकऱ्यांसाठी उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले.

080421\1617883019-picsay_1.jpg

नांदुर मधमेश्वर कालव्यातून शेतकऱ्यांसाठी उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले.