शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

लढा व्यर्थ होऊ दिला जाणार नाही -मुख्यमंत्री

By admin | Updated: September 18, 2014 00:41 IST

औरंगाबाद : विकासाच्या मुख्य प्रवाहात मराठवाड्याला सामावून घेतले जाईल. मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा लढा व्यर्थ जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

औरंगाबाद : विकासाच्या मुख्य प्रवाहात मराठवाड्याला सामावून घेतले जाईल. मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा लढा व्यर्थ जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सिद्धार्थ उद्यानातील हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र वाहून शहिदांना अभिवादन करून ध्वजारोहण केले. त्यानंतर ते उपस्थिताना संबोधित करीत होते. ते म्हणाले, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील मराठवाडा मुक्तिसंग्राम हे महत्त्वपूर्ण पर्व आहे. ब्रिटिश सत्तेला दिलेल्या लढ्यापेक्षा हा संघर्ष अधिक कठीण होता. स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासारखा नि:स्वार्थी, त्यागी, निष्क लंक नेता लाभल्यामुळे हा संघर्ष यशस्वी झाला. त्यांनीच या मुक्ती लढ्यास जनआंदोलनाचे स्वरूप दिले. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, खासदार चंद्रकांत खैरे, महापौर कला ओझा, आ. सुभाष झांबड आ. डॉ. कल्याण काळे, आ. संजय शिरसाट, आ. प्रदीप जैस्वाल, विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी विक्रमकुमार, विशेष पोलीस महानिरीक्षक अमितेश कुमार, पोलीस अधीक्षक अनिल कुंभारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र वाहण्यात आले. पोलीस दलाने हवेत २१ राऊंड फायर करून हुतात्म्यांना सलामी दिली. कार्यक्रमस्थळी उपस्थित मुक्ती लढ्यातील स्वातंत्र्यसैनिक व ज्येष्ठ नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन मुख्यमंत्री चव्हाण यांनी त्यांच्याशी चर्चा केली.