शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
2
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
3
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
4
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
5
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
6
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
7
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
8
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
9
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
10
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
11
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
12
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
13
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
14
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
15
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
16
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
17
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
18
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
19
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
20
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!

साडेतीन हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अडकली !

By admin | Updated: June 20, 2014 00:46 IST

लातूर : सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती वर्षभरापासून अजूनही लटकलेलीच आहे.

लातूर : सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती वर्षभरापासून अजूनही लटकलेलीच आहे. लातूर जिल्ह्यातील तब्बल साडेतीन हजार विद्यार्थी या शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु, महाविद्यालयांनीच त्यांचा प्रस्ताव पाठविला नसल्याचा ठपका ठेवून समाजकल्याण विभागाने आता त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी २ आॅक्टोबर २०१० पासून ई-स्कॉलरशीप योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात तर शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर शुल्क संबंधित महाविद्यालयांच्या खात्यात जमा होते. परंतु, त्यासाठी आॅनलाईन आवेदनपत्र भरण्याची अट आहे. दरम्यान, २०१३-१४ या शैक्षणिक वर्षात लातूर जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरले. दरम्यान, त्यापैकी ३५०२ विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालयाच्या स्तरावरून समाजकल्याण कार्यालयास फॉरवर्ड केला नसल्यामुळे हे विद्यार्थी अजूनही शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले आहेत. शिवाय, ३९ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती जिल्हास्तरावरून प्रलंबित राहिली आहे. लातूरसोबतच उस्मानाबाद जिल्ह्यातील ६८७, नांदेड ४३५३ तर हिंगोली जिल्ह्यातील २३८ विद्यार्थ्यांना महाविद्यालय व जिल्हास्तरावरील यंत्रणेचा फटका बसला आहे. (प्रतिनिधी)तातडीने आॅनलाईन अर्ज पाठवा...या प्रलंबित विद्यार्थ्यांचे आॅनलाईन अर्ज तातडीने २० जूनपर्यंत समाजकल्याण आयुक्तांकडे फॉरवर्ड करण्याची सूचना या विभागाने केली आहे. याऊपरही यात विलंब होऊन विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालय व प्राचार्यांची राहील, असे सुचित करून गुन्हे दाखल करण्याचा इशारा समाजकल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्तांनी दिला आहे.