शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
3
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
4
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
5
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
6
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
7
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
8
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
9
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
10
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
11
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
12
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
13
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
14
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
15
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
16
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
17
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
18
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
19
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
20
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

जालना शहरात धान्य महोत्सव

By admin | Updated: April 14, 2017 00:57 IST

जालना :१५ ते १७ एप्रिल या काळात शिवार धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

जालना : शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेला दर्जेदार शेतमाल कुठल्याही मध्यस्ताशिवाय ग्राहकांपर्यत पोहचिवण्यााठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन-आत्मा आणि कृषी विभागाच्या वतीने १५ ते १७ एप्रिल या काळात शिवार धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली.जिल्हाधिकारी जोंधळे म्हणाले की, जालना जिल्ह्यात गटशेतीला मोठे यश मिळाल्याचे सांगत एकूण दोन हजार ७०० गटांच्या माध्यमातून ही शेती केली जाते. यात आता शेतकरी उत्पादक दहा कंपन्यांचाही समावेश राहणार आहे. शहरातील शिवाजी पुतळा परिसरातील गुरूगणेश भवनमध्ये जवळपास ५० स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. अन्नधान्यासह ताजे मोसंबी, द्राक्ष, संत्रा, टरबूज, सेंद्रीय गहू आदींचे स्टॉल राहणार आहेत.या महोत्सवात गहू ८७० क्विंटल, ज्वारी २०० क्विंटल, बाजरी २५ क्विंटल, तूरडाळ १५४ क्विंटल, हरभरा, मूगदाळ, उडीद डाळ, शेंगदाणे, तीळ, मिरची पावडर, हळद, अद्रक आदी वस्तू या शिवार महोत्सवात नागरिकांसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती आत्माचे संचालक संतोश आळशे यांनी दिली. या महोत्सवातून शेतकऱ्यांना थेट रास्तभाव मिळावा या हेतूने हा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)