शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
2
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
3
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
4
भलेही ताकद कमी असेल, पण इरादा पक्का! 'हा' छोटासा देश थेट चीनशी लढण्याच्या तयारीत
5
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
6
माल्ल्या, नीरव मोदी, पारेख... सर्वांना एकत्र करा; त्यापेक्षाही मोठा आहे जेन स्ट्रीट घोटाळा, अवाक् करणारा दावा
7
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
8
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
9
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
10
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
11
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
12
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
13
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
14
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
15
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
16
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
17
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
18
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
19
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
20
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय

खतांच्या दरवाढीने शेतकऱ्यांचे पेरणी गणित कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:04 IST

करमाड : खतांच्या किमतीत झालेल्या भरमसाठ वाढीमुळे शेतकऱ्यांचे पेरणी गणित कोलमडले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे ...

करमाड : खतांच्या किमतीत झालेल्या भरमसाठ वाढीमुळे शेतकऱ्यांचे पेरणी गणित कोलमडले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. फळ उत्पादक, भाजीपाला उत्पादक यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. या सर्व बाबींचा विचार करून केंद्र सरकारने खातांच्या किमतीत केलेली भरमसाठ वाढ मागे घ्यावी, अशी मागणी औरंगाबाद तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार ज्योती पवार यांच्याकडे केली आहे.

यावेळी शिष्टमंडळात तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामराव शेळके, राजू घागरे, विठ्ठल शिंदे, बाबासाहेब मोकळे, बाबा वाघ आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. या निवेदनावर बबन कुंडारे, मनोज शेजुळ, विठ्ठल कोरडे, गजानन मते आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

फोटो - तहसीलदार ज्योती पवार यांना निवेदन देताना तालुकाध्यक्ष रामराव शेळके, राजू घागरे, विठ्ठल शिंदे, बाबासाहेब मोकळे आदी.