शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
3
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
4
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
5
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
6
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
7
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
8
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
9
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
10
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
11
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
12
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
13
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
14
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
15
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
16
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
17
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
18
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
19
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
20
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?

तीर्थपुरी ग्रा.पं.ने गाळ्यांचा लिलाव न केल्याने उपोषण

By admin | Updated: May 12, 2017 00:29 IST

तीर्थपुरी : येथील व्यापारी गाळ्यांचा लिलाव करण्याचा ठराव ग्रामपंचायतीने केला असतानाही त्या गाळ्यांचा लिलाव केला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी ग्रा.पं. समोर ११ मे रोजी उपोषण सुरू केले

लोकमत न्यूज नेटवर्कतीर्थपुरी : येथील व्यापारी गाळ्यांचा लिलाव करण्याचा ठराव ग्रामपंचायतीने केला असतानाही त्या गाळ्यांचा लिलाव केला नाही. त्यामुळे तीर्थपुरी येथे गावातील कार्यकर्त्यांनी ग्रा.पं. समोर ११ मे रोजी उपोषण सुरू केले असून, जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सोडले जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.तीर्थपुरी येथील ग्रामपंचायतच्या ग्राम सचिवालयातील नवीन बांधलेले दोन व्यापारी गाळे तसेच इतर १९ व्यापारी संकुलातील गाळ्यांची मुदत संपली असताना त्या सर्वच गाळ्यांचे लिलाव केले जाईल, असा ठराव घेण्यात आला होता. परंतु लिलाव न करता नवीन दोन गाळे ग्रामसचिवालयात इतरांना देण्यात आले असून, व्यापारी संकुलातील १९ गाळ्यांची मुदत संपली तरी त्याचाही लिलाव घेण्यात आला नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीला लेखी तसेच पं.स.ला लेखी तक्रार केली. परंतु त्याकडे ग्रामविकास अधिकारी यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे लिलावाचे लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण चालू राहणार असे उपोषणकर्ते श्रीहरी बोबडे, अण्णासाहेब बोबडे, गणेश गवते, दिलीप मोरे, विठ्ठल बोबडे, तुकाराम बोबडे, राहुल चिमणे यांनी सांगितले. यावेळी सरपंच शैलेंद्र पवार यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, जे गावे वाटप केले ते नियमानुसार वाटप केले असून, त्यात कोणतीही मनमानी केलेली नाही. ग्रामविकास अधिकारी गजानन मुपडे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केले असता ते आलेले नव्हते. तसेच त्यांचा मोबाईल स्वीचआॅफ होता. उपोषणस्थळी पंचायत समितीचे माजी सभापती तात्यासाहेब चिमणे, रोहयो अध्यक्ष अंकुश बोबडे, ग्रामपंचायत सदस्य घनशाम चिमणे यांनी भेटी देऊन उपोषणकर्त्यांसोबत चर्चा केली. यावेळी ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.