शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

शेतीमालाचे भाव पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त

By admin | Updated: May 14, 2014 23:56 IST

निवघा बाजार : खरीप हंगाम काही दिवसांवर येवून ठेपल्याने शेतकरी शेती मशागतीच्या कामाला लागला असून बी-बियाणे खरेदीसाठी लागणार्‍या पैशाची जुळवाजुळव करीत आहे़

 निवघा बाजार : खरीप हंगाम काही दिवसांवर येवून ठेपल्याने शेतकरी शेती मशागतीच्या कामाला लागला असून बी-बियाणे खरेदीसाठी लागणार्‍या पैशाची जुळवाजुळव करीत आहे़ परंतु अशातच शेतीमालाचे भाव कोसळल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे़ निवघा बा़ परिसरातील शेतकर्‍यांनी सोयाबीन पीक आल्याबरोबरच रबी हंगामातील हरभरा पिकाच्या लागवडीकरिता व खर्च करीत आहे त्या भावात विकले़ अन् हरभरा पेरणी केली़ त्याचबरोबर कापूस आला तसा बाजारपेठेत विकला़ शेतकर्‍यांची भिस्त हरभरा पिकावरच होती़ ज्यावेळेस हरभरा काढला तेव्हा २६०० रुपये भाव होता़ तर शासनाचा हमीभाव ३१०० रुपये आहे़ आज जर हरभरा विकला तर बी-बियाणे घेण्यासाठी पैसा राहणार नाही, म्हणून शेतकर्‍यांनी हरभरा तसाच ठेवला होता़ परंतु आता विक्रीस काढला तेव्हा मात्र बाजारपेठेत २२०० रुपये भावात द्यावे लागत आहे़ तर अवकाळी पावसाने कापसाचा हंगाम लांबला तर काहींनी कापसाला पाणी देवून पुन्हा उत्पन्न काढले़ सुरुवातीस कापूस ५३०० रुपये विकला, आता मात्र ४ हजार रुपये विकत आहे़ निवघा बाजारपेठेत कापूस ३८०० ते ४०००, हरभरा १८०० ते २२००, सोयाबीन ३८०० ते४०००, तूर ३५०० ते ३८०० भाव मिळत आहे़ ऐन बी-बियाणे खरेदीच्या वेळेत शेतीमालाचे भाव पडल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे़ (वार्ताहर)