शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

शेतीमालाचे भाव पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त

By admin | Updated: May 14, 2014 23:56 IST

निवघा बाजार : खरीप हंगाम काही दिवसांवर येवून ठेपल्याने शेतकरी शेती मशागतीच्या कामाला लागला असून बी-बियाणे खरेदीसाठी लागणार्‍या पैशाची जुळवाजुळव करीत आहे़

 निवघा बाजार : खरीप हंगाम काही दिवसांवर येवून ठेपल्याने शेतकरी शेती मशागतीच्या कामाला लागला असून बी-बियाणे खरेदीसाठी लागणार्‍या पैशाची जुळवाजुळव करीत आहे़ परंतु अशातच शेतीमालाचे भाव कोसळल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे़ निवघा बा़ परिसरातील शेतकर्‍यांनी सोयाबीन पीक आल्याबरोबरच रबी हंगामातील हरभरा पिकाच्या लागवडीकरिता व खर्च करीत आहे त्या भावात विकले़ अन् हरभरा पेरणी केली़ त्याचबरोबर कापूस आला तसा बाजारपेठेत विकला़ शेतकर्‍यांची भिस्त हरभरा पिकावरच होती़ ज्यावेळेस हरभरा काढला तेव्हा २६०० रुपये भाव होता़ तर शासनाचा हमीभाव ३१०० रुपये आहे़ आज जर हरभरा विकला तर बी-बियाणे घेण्यासाठी पैसा राहणार नाही, म्हणून शेतकर्‍यांनी हरभरा तसाच ठेवला होता़ परंतु आता विक्रीस काढला तेव्हा मात्र बाजारपेठेत २२०० रुपये भावात द्यावे लागत आहे़ तर अवकाळी पावसाने कापसाचा हंगाम लांबला तर काहींनी कापसाला पाणी देवून पुन्हा उत्पन्न काढले़ सुरुवातीस कापूस ५३०० रुपये विकला, आता मात्र ४ हजार रुपये विकत आहे़ निवघा बाजारपेठेत कापूस ३८०० ते ४०००, हरभरा १८०० ते २२००, सोयाबीन ३८०० ते४०००, तूर ३५०० ते ३८०० भाव मिळत आहे़ ऐन बी-बियाणे खरेदीच्या वेळेत शेतीमालाचे भाव पडल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे़ (वार्ताहर)