शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीने फाडला पाकिस्तानचा बुरखा; वेधलं लक्ष, कोण आहे पेटल गहलोत?
3
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
4
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
5
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
6
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
7
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
8
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
9
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'
10
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
11
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
12
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
13
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
14
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
15
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
16
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
17
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
18
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
19
फ्लॅट वेळेत न दिल्यास बिल्डरला १८% व्याजासह भरपाई द्यावीच लागेल; सुप्रीम कोर्टाचा आदेश
20
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय

शेळ्या-मेंढ्या बसविण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढतोय

By admin | Updated: June 10, 2014 00:53 IST

चापोली : जमिनीची सुपिकता वाढवून पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी आज ग्रामीण भागातील शेतकरी सेंद्रीय शेतीकडे वळत आहे़

चापोली : जमिनीची सुपिकता वाढवून पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी आज ग्रामीण भागातील शेतकरी सेंद्रीय शेतीकडे वळत आहे़ यासाठी शेणखत तर काही शेतकरी आपल्या शेतात शेळ्या-मेंढ्या बसवत आहे़रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीच्या सुपीकतेवर अनिष्ट परिणाम होत आहे़ जमिनीचा पोत दिवसेंदिवस खालावत जातोय़ दुसरीकडे महागडी व रासायनिक खते खरेदी करणे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे़ महागाईने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडण्याची वेळ आली आहे़ आर्थिक ओढाताणीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे़ महागडी रासायनिक खते वापरणे परवडत नसल्याने अनेक शेतकरी सेंद्रीय शेतीकडे वळला आहे़ आज शेतकरी परंपरागत पद्धतीकडे वळत आहे़ शेतात शेणखताचा वापर वाढत आहे़ तसेच शेतात शेळ्या-मेंढ्या बसविण्याचे प्रमाणही वाढत आहे़ या मोबदल्यात मेंढपाळांना जेवण व धान्य शेतकरी देत असतो़ अत्यल्प खर्चात जमिनीची सुपीकता वाढत आहे़ त्यामुळे शेतामध्ये शेळ्या-मेंढ्या बसविण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याचे चित्र चापोली परिसरात दिसून येत आहे़त्यामुळे शेतीची सुपीकता वाढणार, हे मात्र निश्चित खात्री असल्यामुळे शेतकऱ्यातून या प्रक्रियेला प्रतिसाद मिळत आहे़ (वार्ताहर)