शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

शेळ्या-मेंढ्या बसविण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढतोय

By admin | Updated: June 10, 2014 00:53 IST

चापोली : जमिनीची सुपिकता वाढवून पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी आज ग्रामीण भागातील शेतकरी सेंद्रीय शेतीकडे वळत आहे़

चापोली : जमिनीची सुपिकता वाढवून पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी आज ग्रामीण भागातील शेतकरी सेंद्रीय शेतीकडे वळत आहे़ यासाठी शेणखत तर काही शेतकरी आपल्या शेतात शेळ्या-मेंढ्या बसवत आहे़रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीच्या सुपीकतेवर अनिष्ट परिणाम होत आहे़ जमिनीचा पोत दिवसेंदिवस खालावत जातोय़ दुसरीकडे महागडी व रासायनिक खते खरेदी करणे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे़ महागाईने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडण्याची वेळ आली आहे़ आर्थिक ओढाताणीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे़ महागडी रासायनिक खते वापरणे परवडत नसल्याने अनेक शेतकरी सेंद्रीय शेतीकडे वळला आहे़ आज शेतकरी परंपरागत पद्धतीकडे वळत आहे़ शेतात शेणखताचा वापर वाढत आहे़ तसेच शेतात शेळ्या-मेंढ्या बसविण्याचे प्रमाणही वाढत आहे़ या मोबदल्यात मेंढपाळांना जेवण व धान्य शेतकरी देत असतो़ अत्यल्प खर्चात जमिनीची सुपीकता वाढत आहे़ त्यामुळे शेतामध्ये शेळ्या-मेंढ्या बसविण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याचे चित्र चापोली परिसरात दिसून येत आहे़त्यामुळे शेतीची सुपीकता वाढणार, हे मात्र निश्चित खात्री असल्यामुळे शेतकऱ्यातून या प्रक्रियेला प्रतिसाद मिळत आहे़ (वार्ताहर)