शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
4
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
5
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
8
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
9
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
10
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
11
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
20
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा

नापिकीला कंटाळून हिगोलीमध्ये शेतक-याची आत्महत्या

By admin | Updated: February 5, 2015 16:50 IST

बँकांचे कर्ज आणि नापिक शेती यांना कंटाळून रघुनाथ यशवंते यांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे. नापिकी आणि कर्जाची चिंता भुजंगे यांनी आपल्या पुतण्याला बोलून दाखवली होती.

ऑनलाइन लोकमत
हिंगोली, दि.५ - बँकांचे कर्ज आणि नापिक शेती यांना कंटाळून रघुनाथ यशवंते यांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे. नापिकी आणि कर्जाची चिंता भुजंगे यांनी आपल्या पुतण्याला बोलून दाखवली होती. 
वसमत तालुक्यातील लिंगी या गावचे रहिवासी असलेले रघुनाथ भुजंग यशवंते हे सुमारे १० ते १२ एकर कोरडवाहू शेतीचे मालक होते. यशवंते यांच्या कोरडवाहू शेतामध्ये यावर्षी अपु-या पावसाने उत्पन्न कमी आले होते. त्याचप्रमाणे एकुण तीन लाख रुपयांचे पिककर्ज दोन बँकांकडून घेतले असल्याने यशवंते चिंतग्रस्त होते. आपली चिंता त्यांनी पुतण्याला बोलून दाखवल्यावर त्याच दिवशी मध्यरात्री त्यांनी राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले . या घटनेची हट्टा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.