शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

कृषी सहाय्यकांच्या कामबंद आंदोलनाने शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2017 16:56 IST

धर्माबाद येथील कृषी सहाय्यकांचे विविध मागण्यासाठी 10 जुलै पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा परिणाम तालुका कृषी कार्यालयालायावर झाला आहे.

ऑनलाईन लोकमत

 
नांदेड :  धर्माबाद येथील कृषी सहाय्यकांचे  विविध मागण्यासाठी 10 जुलै पासून  बेमुदत काम बंद आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा परिणाम तालुका कृषी कार्यालयालायावर झाला आहे.  पतंप्रधान पिक विमा योजनासारख्या  विविध योजनांची मुदतीत  पूर्तता अशी होणार या चिंतेने शेतरी मात्र त्रस्त झाले  आहेत .
 
शासनाने 31 मे 2017 ला  नविन मृद व जलसंधारण विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्याने निर्माण केलेल्या खात्यामध्ये कृषी विभागातील कृषी सहाय्यकाची सर्वच पदे कायमचे बंद करून कृषी पर्यवेक्षक म्हणून मृद व जलसंधारण खात्यामध्ये वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. 2042 कृषी सहाय्यकाचे पदे आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात पदे वर्ग करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यामुळे  कृषी विभाग पुर्णत:रिकामा होत आहे. एवढी मोठी पदे रिक्त झाल्यामुळे कृषी विभागाचा आकृतीबंध कसा राहिल याबाबत शासन स्तरावर काहीच हालचाली  नाहीत.
 
सुधारित आकृतीबंध व इतर प्रलंबीत मागणीसाठी तालुक्यातील कृषी सहाय्यकांनी 10 जुलै पासून बेमुदत काम बंद आंदोलन केले आहे. आता याचा परिणाम जाणवत असून जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, मग्रारोहयो, प्रधानमंञी कृषी सिचांई व इतर सर्व योजनांच्या अंमलबजावणीवर होत आहे. विविध योजनांची पुर्ण झालेल्या कामाची देयके रखडली जात असुन शेतकरी हेलपाटे मारत आहे. सध्या पिक विमा शेतकरी भरत असून काम बंद असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे.