शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

शेतक ऱ्यांच्या डोळ्यात आजही पाणी

By admin | Updated: July 24, 2014 00:14 IST

तळणी : मंठा तालुक्यातील तळणीसह परिसरात २३ जुलै २०१३ रोजी सकाळी १0 ते रात्री ११ अशा तब्बल १३ तासांत ३७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती.

तळणी : मंठा तालुक्यातील तळणीसह परिसरात २३ जुलै २०१३ रोजी सकाळी १0 ते रात्री ११ अशा तब्बल १३ तासांत ३७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे नदी- नाल्यांना पूर आला होता. वर्ष उलटल्यानंतरही अतोनात नुकसान झालेले शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. तर काहींना तुटपुंजी मदत मिळाली.नदी-नाल्यांच्या काठावरील शेतांमधून पूर गेल्याने जमिनीसह खरीप पिके वाहून गेली होती. तर अनेकांची घरे पडली होती. व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरल्याने मोठे नुक सान झाले होते. मंठा ते लोणार रोडवरील वडगाव (सं) येथील सरस्वती नदीला पूर आल्याने सायंकाळी ६ वाजेपासून तर रात्री ३ वाजेपर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. एका रात्रीतून शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले होते. अतिवृष्टीला एक वर्ष पूर्ण झाले तरी शेतकऱ्यांचा डोळ््यांत आजही पाणी येत आहे. मागील वर्षीही यावर्षीप्रमाणे तळणी मंडळात मोठा पाऊस न झाल्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. मात्र २३ जुलै रोजी मुसळधार पावसाने तळणीसह परिसरातील सर्वच तलाव ओव्हर फ्लो झाले होते. आईचा तलाव तुडुंब भरु न फु टण्याचा मार्गावर होता. भीतीने ग्रामस्थांनी रात्र जागून काढली. पाझर तलाव गट क्र .७२६ मधील तलाव क्र . १० रात्री फु टल्याने शेकडो हेक्टर जमिनीतून पूर गेल्याने जमिनी खरडून खरिपाची पिके वाहून गेली. तर शेतोपयोगी साहित्य, नेट-शेड, ठिबक संच, पाईप वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले होते. वडगाव (सं) येथील सरस्वती नदीला पूर आल्याने अर्ध्या गावात पाणी शिरले होते. ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलवले होते. तर नदीला पूर आल्याने सायंकाळी ६ वाजेपासून लोणार व मंठ्याक डे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. रात्री ११ वाजता पाऊस थांबल्यामुळे ३ वाजता वाहतूक सुरळीत करण्यात आली होती. वाघाळा, देवढाणा, कोकंरबा या गावाक डे जाण्याऱ्या नाल्यांना पूर गेला. प्रथमच तळणी मंडळात ३७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. अनेक लोकप्रतिनिधींनी भेटी दिल्या. मदतीचे आश्वासन दिले. मात्र अनेकांना तुटपुंजी मदत मिळाली तर अद्यापही मदतीपासून वंचित आहेत. एका रात्रीतून शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले होते. एका वर्षानंतरही शेतकरी त्या अतिवृष्टीतून सावरलेला नाही. आठवण येताच डोळ्यात पाणी येत असल्याचे पूरग्रस्त शेतकरी मांगीलाल चव्हाण, शिवाजी गुजर, ज्ञानेश्वर सरक टे, लक्ष्मण राऊत, मीराबाई गत्ते, कैलास पवार यांनी सांगितले. (वार्ताहर)