शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची धावप‌ळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:05 IST

सोयगाव : खरीप हंगामाच्या पीकविम्यासाठी अंतिम मुदत जवळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची पीकविमा भरण्यासाठी धावपळ‌ सुरू झाली ...

सोयगाव : खरीप हंगामाच्या पीकविम्यासाठी अंतिम मुदत जवळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची पीकविमा भरण्यासाठी धावपळ‌ सुरू झाली आहे. महसूलकडून कोणतीही मदत केल्या जात नसल्याने, शेतकऱ्यांना स्वत: महागडे उतारे काढून पीकविमा भरावा लागत आहे.

खरिपाच्या पीकविम्याची अंतिम मुदत १५ जुलै आहे. कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ होणार नसल्याचे जाहीर केल्याने सोयगाव तालुक्यात पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी सोयगाव शहरात दिसून येत आहे. महसूल आणि कृषी यंत्रणा कोणतीही मार्गदर्शन करत नसल्याने खरिपाचा विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांनाच धावपळ करावी लागत आहे. तलाठी आणि कृषी सहायक गावात फिरकतही नसून, जनजागृती नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ लागले आहे. त्यातच सर्वर डाऊन आणि इंटरनेट सुविधा ठप्प होत असल्याने, शेतकऱ्यांना इंटरनेट तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे. सोयगाव तालुक्यात खरिपाच्या चाळीस हजार हेक्टरपैकी शनिवारी घेतलेल्या आढाव्यानुसार केवळ ८ हजार ४५२ हेक्टर क्षेत्रावरील शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला आहे.