शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
4
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
5
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
6
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
7
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
8
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
9
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
10
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
11
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
12
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
13
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
14
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
15
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
16
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
17
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
18
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
19
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
20
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?

शेततळ्यांचा आदेश कागदावरच

By admin | Updated: September 15, 2015 00:36 IST

औरंगाबाद : शेततळ्यांचे नियोजन अजून कागदावरच आहे. मुख्यमंत्र्यांनी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर

औरंगाबाद : शेततळ्यांचे नियोजन अजून कागदावरच आहे. मुख्यमंत्र्यांनी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर दोन वर्षांपासून बंद पडलेली शेततळ्यांची योजना पुन्हा सुरू करण्याचे जाहीर केले. परंतु अजून त्याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. येणाऱ्या मंत्रिमंडळात निर्णय होण्याची शक्यता आहे.शेततळ्यांमध्ये गैरव्यवहार होण्याच्या तक्रारींवरून ती योजना बंद करण्यात आली होती. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना स्वयंपूर्णरीत्या पाण्याचा स्रोत साठवणुकीच्या माध्यमातून मिळावा. यासाठी शेततळी ही संकल्पना पुढे आली. परंतु मागील काही वर्षांमध्ये त्या योजनेत कागदोपत्रीच शेततळी बांधण्याचे प्रकरण पुढे येऊ लागले. विभागीय पातळीवर दीड ते दोन शेततळ्यांसाठी अनुदानाचा उपक्रम राबविण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी घोषित केला असला तरी त्यासाठी पारदर्शकता महत्त्वाची ठरणार आहे. मराठवाड्यात यंदाचा खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. पाण्याअभावी पिके जगविणे अवघड झाले आहे. त्या भागांत शेततळी बांधण्याचा प्राधान्याने विचार होणार आहे.