शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
4
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
5
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
6
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
7
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
8
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
9
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
10
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
11
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
12
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
13
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
14
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
15
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
16
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
17
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
18
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
19
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
20
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले

शेततळ्यांचा आदेश कागदावरच

By admin | Updated: September 15, 2015 00:36 IST

औरंगाबाद : शेततळ्यांचे नियोजन अजून कागदावरच आहे. मुख्यमंत्र्यांनी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर

औरंगाबाद : शेततळ्यांचे नियोजन अजून कागदावरच आहे. मुख्यमंत्र्यांनी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर दोन वर्षांपासून बंद पडलेली शेततळ्यांची योजना पुन्हा सुरू करण्याचे जाहीर केले. परंतु अजून त्याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. येणाऱ्या मंत्रिमंडळात निर्णय होण्याची शक्यता आहे.शेततळ्यांमध्ये गैरव्यवहार होण्याच्या तक्रारींवरून ती योजना बंद करण्यात आली होती. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना स्वयंपूर्णरीत्या पाण्याचा स्रोत साठवणुकीच्या माध्यमातून मिळावा. यासाठी शेततळी ही संकल्पना पुढे आली. परंतु मागील काही वर्षांमध्ये त्या योजनेत कागदोपत्रीच शेततळी बांधण्याचे प्रकरण पुढे येऊ लागले. विभागीय पातळीवर दीड ते दोन शेततळ्यांसाठी अनुदानाचा उपक्रम राबविण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी घोषित केला असला तरी त्यासाठी पारदर्शकता महत्त्वाची ठरणार आहे. मराठवाड्यात यंदाचा खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. पाण्याअभावी पिके जगविणे अवघड झाले आहे. त्या भागांत शेततळी बांधण्याचा प्राधान्याने विचार होणार आहे.