शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी धान्य योजनेला ग्रहण!

By admin | Updated: February 28, 2017 00:47 IST

लातूर : फेब्रुवारी महिन्याचे नियतन अद्याप आले नसल्याने जिल्ह्यातील पावणे चार लाख लाभार्थी शेतकऱ्यांना गहू, तांदळाची प्रतीक्षा आहे.

लातूर : दुष्काळामुळे शेतकऱ्यांसाठी एपीएल धान्य वाटप योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र फेब्रुवारी महिन्याचे नियतन अद्याप आले नसल्याने जिल्ह्यातील पावणे चार लाख लाभार्थी शेतकऱ्यांना गहू, तांदळाची प्रतीक्षा आहे. २०१६ च्या डिसेंबर महिन्यात धान्य कोटा आला होता. त्यानंतर कोटा आला नसल्याने योजना बंद पडली की काय, अशी भीती लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये आहे.केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने स्वस्त धान्य योजना शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आली असून, लातूर जिल्ह्यात ३ लाख ७० हजार ९९४ लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. प्रती व्यक्ती ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ अल्प दरात देण्याची ही योजना आहे. तांदूळ ३ रुपये किलो, तर गहू २ रुपये किलो दराने या लाभार्थ्यांना दिला जातो. त्यासाठी २०१६ च्या डिसेंबर महिन्यात जानेवारीपर्यंतचा कोटा आला होता. गहू १११२.७ मेट्रिक टन तर तांदूळ १७४१.७ मेट्रिक टन आला. त्याचे वाटपही करण्यात आले. मात्र जानेवारीनंतर नियतन कोटा आला नाही. गहू व तांदळाच्या खरेदीचे दर वाढले आहेत. गव्हाचे प्रती टन ८१९० रुपयांनी तर तांदळाचे ३२ हजार ६६७ रुपयांनी दर वाढले आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने ही योजना असल्याने आणि नव्या खरेदीत दर वाढल्यामुळे विलंब होत असल्याचे पुरवठा विभागातून सांगण्यात येत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने ही योजना सुरू आहे. परंतु, दरवाढीमुळे लाभार्थ्यांना गहू, तांदळाची प्रतीक्षा करावी लागत आहे. डिसेंबरनंतर नियतन कोटा मंजूर झाला नव्हता. परंतु, आता १११२.७ मेट्रिक टन गहू आणि ७७१.७ मेट्रिक टन तांदूळ मंजूर झाला आहे. फेब्रुवारी व मार्च या दोन्ही महिन्यांचा नियतन कोटा राज्य शासनाकडून मंजूर झाला