शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

शेतकरी धान्य योजनेला ग्रहण!

By admin | Updated: February 28, 2017 00:47 IST

लातूर : फेब्रुवारी महिन्याचे नियतन अद्याप आले नसल्याने जिल्ह्यातील पावणे चार लाख लाभार्थी शेतकऱ्यांना गहू, तांदळाची प्रतीक्षा आहे.

लातूर : दुष्काळामुळे शेतकऱ्यांसाठी एपीएल धान्य वाटप योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र फेब्रुवारी महिन्याचे नियतन अद्याप आले नसल्याने जिल्ह्यातील पावणे चार लाख लाभार्थी शेतकऱ्यांना गहू, तांदळाची प्रतीक्षा आहे. २०१६ च्या डिसेंबर महिन्यात धान्य कोटा आला होता. त्यानंतर कोटा आला नसल्याने योजना बंद पडली की काय, अशी भीती लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये आहे.केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने स्वस्त धान्य योजना शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आली असून, लातूर जिल्ह्यात ३ लाख ७० हजार ९९४ लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. प्रती व्यक्ती ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ अल्प दरात देण्याची ही योजना आहे. तांदूळ ३ रुपये किलो, तर गहू २ रुपये किलो दराने या लाभार्थ्यांना दिला जातो. त्यासाठी २०१६ च्या डिसेंबर महिन्यात जानेवारीपर्यंतचा कोटा आला होता. गहू १११२.७ मेट्रिक टन तर तांदूळ १७४१.७ मेट्रिक टन आला. त्याचे वाटपही करण्यात आले. मात्र जानेवारीनंतर नियतन कोटा आला नाही. गहू व तांदळाच्या खरेदीचे दर वाढले आहेत. गव्हाचे प्रती टन ८१९० रुपयांनी तर तांदळाचे ३२ हजार ६६७ रुपयांनी दर वाढले आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने ही योजना असल्याने आणि नव्या खरेदीत दर वाढल्यामुळे विलंब होत असल्याचे पुरवठा विभागातून सांगण्यात येत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने ही योजना सुरू आहे. परंतु, दरवाढीमुळे लाभार्थ्यांना गहू, तांदळाची प्रतीक्षा करावी लागत आहे. डिसेंबरनंतर नियतन कोटा मंजूर झाला नव्हता. परंतु, आता १११२.७ मेट्रिक टन गहू आणि ७७१.७ मेट्रिक टन तांदूळ मंजूर झाला आहे. फेब्रुवारी व मार्च या दोन्ही महिन्यांचा नियतन कोटा राज्य शासनाकडून मंजूर झाला