शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

‘कृषी संजीवनी’कडे शेतकऱ्यांची पाठ !

By admin | Updated: September 26, 2014 01:20 IST

कळंब : कृषी पंपाची थकीत वीजबिले वसूल व्हावीत, यासाठी वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या ‘कृषी संजीवनी’ योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसत आहे़

कळंब : कृषी पंपाची थकीत वीजबिले वसूल व्हावीत, यासाठी वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या ‘कृषी संजीवनी’ योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसत आहे़ तालुक्यातील केवळ ७५६ शेतकऱ्यांनी ३७ लाख ७५ हजार रूपयांचा भरणा केला असून, तब्बल २८ कोटी, ८८ लाख रूपये कृषी पंपाची थकबाकी जैसे थे आहे़तालुक्यातील बहुतांश शेतकरी आपल्या शेतात सिंचनासाठी वीज कंपनीची विज वापरतो़ यासाठी वापरात असलेल्या कृषीपंपाचे देयक भरण्यासाठी अनियमित निसर्गचक्रामुळे शेतकरी मेटाकुटीला येतात़ परिणामी शेतकऱ्यांवरील वीज कंपनीची थकबाकी दिवसेंदिवस वाढत जात आहे़ यावर व्याज व दंड आकारला जात असल्याने मूळ रक्कमेसोबतच देयकाच्या रक्कमेचाही आकडा फुगतो़ शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी असल्याने वीजबिले थकली जातात़ शेतकऱ्यांसमोरील अडचणींचा डोंगर पाहता शासनाने जून महिन्यात कृषी पंपाची थकबाकी वसूल करण्यासाठी शेतकऱ्यांना वीज बिलात सूट देत नवी कृषी संजीवनी योजना लागू केली आहे़ तालुक्यातील केवळ ७५६ लाभधारक शेतकऱ्यांनीच या योजनेचा लाभ घेत ३७ लाख ७५ हजार रूपयांची थकबाकी वीज कंपनीकडे भरली असून, इतरांनी मात्र, या योजनेकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे़ (वार्ताहर)