शहरं
Join us  
Trending Stories
1
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
2
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
3
जीजू अन् मेहुणीचा सुरू होता बेडरूम रोमान्स, इतक्यात पती आला; पुढे जे घडलं त्यानं अख्खं गाव सुन्न झालं!
4
ज्येष्ठांसाठी जॅकपॉट आहे Post Officeची ही स्कीम; फक्त एकदा गुंतवा पैसे, दर महिन्याला ₹२०,५०० चं इन्कम फिक्स
5
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
6
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
7
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
8
राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले...
9
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
10
फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले
11
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
12
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
13
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
14
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
15
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
16
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
17
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
18
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
19
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
20
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती

‘समृद्धी’साठी हवाय एकच दर; चलाखी करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 01:02 IST

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र समृद्ध करा. मात्र, ज्या शेतकºयांच्या जमिनी घेऊन हा महामार्ग केला जातोय त्यांना वाºयावर सोडू नका, अशी भूमिका महाराष्ट्र राज्य समृद्धी महामार्ग विरोधी संघर्ष समितीने मांडली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना: नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र समृद्ध करा. मात्र, ज्या शेतकºयांच्या जमिनी घेऊन हा महामार्ग केला जातोय त्यांना वाºयावर सोडू नका, अशी भूमिका महाराष्ट्र राज्य समृद्धी महामार्ग विरोधी संघर्ष समितीने मांडली. समृद्धीबाधित शेतकºयांचा निर्धार मेळावा रविवारी येथील शासकीय विश्रामगृहात झाला. यावेळी एक प्रकल्प, एक दर देण्याची मागणी करण्यात आली.मेळाव्यास महाराष्ट्र राज्य समृद्धी महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक भगवान हरणे, अ‍ॅड. रतनकुमार इसम, राजीव जेथले, जालन्याचे प्रशांत गाढे, प्रशांत वाढेकर, बाळासाहेब वाकुळणीकर, पद्माकर पडूळ, उदय काकडे, उद्धव गिते, प्रवीण पडूळ आदींची उपस्थिती होती. सदस्यांनी समृद्धी महामार्गात जमीन जाणाºया शेतकºयांना मार्गदर्शन केले.संघर्ष समिती विकासाच्या विरोधात नाही. परंतु शेतकºयांना मोबदला नेमका कसा मिळणार हे अगोदर निश्चित करावे. शेतकºयांच्या पुनर्वसनाची हमी सरकार देत नाही, प्रकल्पग्रस्त म्हणून दाखलेही मिळणार नाहीत. २०१३ च्या भूमिअधिग्रहण कायद्यानुसार बाजार भावाच्या पाचपट मोबदला देण्याऐवजी सरकार चलाखी करत रेडीरेकनरच्या चारपट मोबदला देत आहे.वन रेट, वन प्रोजेक्ट प्रमाणे जो दर नाशिक ठाणे येथील जमिनीला दिला तोच दर मराठवाडा व विदर्भातील जमिनीला देण्यात यावा, अशी मागणी यावेळी केली.समृद्धी महामार्गासाठी जमिनीची मोजणी व अन्य माहिती देण्यासाठी गाव पातळीवर जाणारे समन्वयक शेतकºयांना चुकीची माहिती देत आहे. चार पट मोबदला घेतला नाही, तर यापेक्षा कमी दर मिळेल, असे सांगून शेतकºयांवर दबाव टाकला जात आहे. शेतकºयांना संबंधित अधिकारी योग्य माहिती देत नसल्याच्या तक्रारी असल्याच सदस्यांनी सांगितले. मेळाव्यास प्रकल्प बाधित शेतकºयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.