शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

सोयाबीन अनुदान प्रस्तावासाठी बाजार समितीत शेतकऱ्यांची गर्दी

By admin | Updated: January 28, 2017 23:43 IST

लातूर :च्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रस्ताव सादर करण्याच्या शनिवारी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती़

लातूर : बाजार समितीत विक्री केलेल्या सोयाबीनला प्रति क्विं़ २०० रुपयांचे अनुदान देण्याचे राज्य शासनाने जाहीर करुन २८ जानेवारी ही शेवटची मुदत दिली होती़ त्यामुळे लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रस्ताव सादर करण्याच्या शनिवारी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती़ शनिवारपर्यंत जवळपास २४ हजार शेतकऱ्यांनी अनुदानासाठी प्रस्ताव सादर केले आहेत़१ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत बाजार समितीत सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विं़ २०० रुपयांचे अनुदान देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे़ त्याचा लाभ २५ क्विं़पर्यंत शेतकऱ्यांना मिळणार आहे़ शासनाने हा निर्णय जाहीर केल्यानंतर जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांत शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर करण्यास सुरुवात केली होती़ दरम्यान, प्रजासत्ताकदिन व अमावस्येची सुटी आल्याने लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीसह अन्य बाजार समित्यांनी या अनुदानाच्या लाभापासून शेतकरी वंचित राहू नयेत, म्हणून या सुटीच्या दिवशीही प्रस्ताव घेणे सुरु ठेवले होते़ लातूर बाजार समितीत बुधवारपर्यंत १५ हजार प्रस्ताव दाखल झाले होते़ शनिवारी अखेरच्या दिवशीपर्यंत जवळपास २४ हजार शेतकऱ्यांनी आपले प्रस्ताव दाखल केले आहेत़ शनिवारी तर शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती़ त्यामुळे एकाच दिवसात ४७५० प्रस्ताव दाखल झाल्याचे लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मधुकर गुंजकर यांनी सांगितले़