शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
3
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
4
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
5
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
6
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
7
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
8
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
9
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
10
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
11
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
12
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
13
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
14
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
15
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
16
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
17
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
18
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
19
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
20
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...

शेतकरी संघटनेचे अन्नत्याग आंदोलन !

By admin | Updated: March 19, 2017 23:44 IST

जालना : शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी तसेच शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण शासनाने राबवावे, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे प्रांत उपाध्यक्ष डॉ. आप्पासाहेब कदम यांनी केले.

जालना : शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी तसेच शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण शासनाने राबवावे, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे प्रांत उपाध्यक्ष डॉ. आप्पासाहेब कदम यांनी केले. संघटनेच्या वतीने आयोजित अन्नत्याग उपोषण सांगतेप्रसंगी झालेल्या सभेत ते बोलत होते.१९ मार्च १९८६ रोजी धुळे जिल्ह्यातील शेतकरी साहेबराव करपे व त्यांच्या पत्नीने नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून पहिली शेतकरी आत्महत्या केली. त्या दिवसाचे स्मरण म्हणून संघटनेच्या वतीने हे अन्नत्याग आंदोलन केल्याचे कदम यांनी सांगितले. करपे यांनी त्यावेळी नापिकी व शासनाचे शेतकऱ्यांबाबत असलेल्या चुकीच्या धोरणामुळे आत्महत्या करीत असल्याचे पत्रात लिहिले होते. मात्र गत ३१ वर्षांतही हा प्रकार थांबला नाही. सकाळी दहा ते पाच यावेळेत अन्नत्याग केला. त्यानंतर सर्व पदाधिकारी गांधी चमन भागात येऊन उपोषणाची सांगता केली.महिला प्रदेशाध्याक्षा गीता खांडेभराड, बाबूराव गोल्डे, केशवराव मदन, ऋषींदर डोंगरे, रेणुका चोखनफळे, तात्यासाहेब भानुसे, लक्ष्मण कावळे, रमेश खांडेभराड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)