शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संघटनेचे अन्नत्याग आंदोलन !

By admin | Updated: March 19, 2017 23:44 IST

जालना : शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी तसेच शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण शासनाने राबवावे, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे प्रांत उपाध्यक्ष डॉ. आप्पासाहेब कदम यांनी केले.

जालना : शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी तसेच शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण शासनाने राबवावे, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे प्रांत उपाध्यक्ष डॉ. आप्पासाहेब कदम यांनी केले. संघटनेच्या वतीने आयोजित अन्नत्याग उपोषण सांगतेप्रसंगी झालेल्या सभेत ते बोलत होते.१९ मार्च १९८६ रोजी धुळे जिल्ह्यातील शेतकरी साहेबराव करपे व त्यांच्या पत्नीने नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून पहिली शेतकरी आत्महत्या केली. त्या दिवसाचे स्मरण म्हणून संघटनेच्या वतीने हे अन्नत्याग आंदोलन केल्याचे कदम यांनी सांगितले. करपे यांनी त्यावेळी नापिकी व शासनाचे शेतकऱ्यांबाबत असलेल्या चुकीच्या धोरणामुळे आत्महत्या करीत असल्याचे पत्रात लिहिले होते. मात्र गत ३१ वर्षांतही हा प्रकार थांबला नाही. सकाळी दहा ते पाच यावेळेत अन्नत्याग केला. त्यानंतर सर्व पदाधिकारी गांधी चमन भागात येऊन उपोषणाची सांगता केली.महिला प्रदेशाध्याक्षा गीता खांडेभराड, बाबूराव गोल्डे, केशवराव मदन, ऋषींदर डोंगरे, रेणुका चोखनफळे, तात्यासाहेब भानुसे, लक्ष्मण कावळे, रमेश खांडेभराड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)