शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

डाळींच्या भावात घसरण

By admin | Updated: May 24, 2016 01:19 IST

औरंगाबाद : दुष्काळामुळे देशात डाळींचे उत्पादन घटले आहे. याचा फायदा साठेबाजांनी घेऊ नये, यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते

औरंगाबाद : दुष्काळामुळे देशात डाळींचे उत्पादन घटले आहे. याचा फायदा साठेबाजांनी घेऊ नये, यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात डाळींच्या भावात मंदी आली. राजस्थान व उत्तर प्रदेशात उन्हाळी मुगाचे उत्पादन चांगले झाल्याची वार्ता बाजारात पसरली. या साऱ्यांचा एकत्रित परिणाम स्थानिक बाजारपेठेवर दिसून आला. हरभरा व मसूर डाळ वगळता अन्य डाळींच्या भावात किलोमागे १० ते १५ रुपयांची घट झाली आहे. यामुळे गृहिणींना थोडासा दिलासा मिळाला आहे.साठेबाजांवर कारवाई होणार, या भीतीने व्यापाऱ्यांनी गरजेपुरत्याच डाळी दुकानात ठेवल्या आहेत. पुरवठा विभागाचे अधिकारी कधीही येऊन दुकानातील साठ्याची तपासणी करू शकतात. यामुळे व्यापारीही डाळीचा साठा करण्याचे धाडस करीत नसल्याचे दिसून आले. वार्षिक धान्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्याही आता रोडावली आहे. त्यात राजस्थान व उत्तर प्रदेशात उन्हाळी मुगाचे उत्पादन चांगले झाल्याची बातमी व्यापारी वर्गात पसरली. परिणामी बाजारातील मूग डाळीच्या भावात १० ते १५ रुपयांपर्यंत घट होऊन सध्या ८० ते ८५ रुपये किलोने विकली जात आहे. मागील महिन्यात हीच डाळ ९५ ते १०० रुपये किलो झाली होती. आयातीत तुरीचे भाव कमी झाल्याने त्याचा परिणाम तूर डाळीवर दिसून आला. १० रुपयांनी भाव कमी होऊन तूर डाळ ११८ ते १२५ रुपये किलोने विकत आहे.