शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
2
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
3
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
4
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
5
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
6
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
7
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
8
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
9
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
10
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
11
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
12
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
13
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
14
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
15
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
16
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
17
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
18
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
19
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
20
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”

कारखाने सुरू न होण्याच्या स्थितीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:09 IST

काणत्या न् कोणत्या कारणाने साखर कारखाने मात्र चालू होण्याच्या स्थितीत नाहीत. यंदाचा गळीत हंगाम आॅक्टोबरपासून सुरू होईल.

स. सो. खंडाळकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गतवर्षी मराठवाड्यात पाऊसकाळ चांगला राहिला. त्यामुळे ऊस भरपूर आहे. मात्र, काणत्या न् कोणत्या कारणाने साखर कारखाने मात्र चालू होण्याच्या स्थितीत नाहीत. यंदाचा गळीत हंगाम आॅक्टोबरपासून सुरू होईल.औरंगाबाद, जालना, बीड, धुळे, जळगाव, नंदूरबार या सहा जिल्ह्यांमधील साखर कारखान्यांशी निगडित प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालय औरंगाबादेत क्रांतीचौकात आहे. एन. व्ही. गायकवाड या प्रादेशिक सहसंचालक आहेत. या सहा जिल्ह्यांत गतवर्षी सतरा साखर कारखाने चालू होते. यावर्षी एवढे साखर कारखाने सुरू होतील की नाही, याबद्दल थोडी साशंकताच आहे. साखर कारखान्यांची आर्थिक अडचण यामागील कारण असून, आणखी आर्थिक अडचणी वाढवून घेण्यापेक्षा कारखानाच बंद असलेला बरा, असे साखर कारखानदारांना वाटत असते. उसाचे गाळप करू शकू की नाही, कामगार- कर्मचाºयांचे वेतन देऊ शकू की नाही, असा घोर या कारखानदारांना लागलेला असतो.जयभवानी, वैद्यनाथ, सिद्धेश्वर, पैठण, गंगापूर येथील साखर कारखाने गतवर्षीही बंदच होते. यावर्षीही ते सुरू होण्याची शक्यता कमीच दिसते. बीड जिल्ह्यात उसाचे क्षेत्र भरपूर असूनही त्या जिल्ह्यातले कारखाने बंदच राहण्याची शक्यता आहे.लोकमतशी बोलताना साखर सहसंचालक एन. व्ही. गायकवाड यांनी सांगितले की, माझ्या हद्दीतील सहा जिल्ह्यांमध्ये १ लाख ७ हजार ८८४ हेक्टर इतके एकूण लागवड क्षेत्र आहे. यंदा ६४ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होईल आणि ते मागच्या वर्षीपेक्षा जास्त राहील. गतवर्षी २२ लाख मेट्रिक टन एवढेच साखरेचे उत्पादन झाले. गतवर्षी ऊस कमी असूनही १७ साखर कारखाने चालू होते. यावर्षी ऊस भरपूर आहे. मात्र, कारखाने किती चालू होतील, हा औत्सुक्याचाच भाग आहे. या सहा जिल्ह्यांत आडसाली लागवड क्षेत्र ३९६६.४९ हेक्टर, पूर्व हंगामी क्षेत्र-३२०८८.१०, सुरू-४५५९४.९४, खोडवा- २६२३५.१२. गतवर्षी या सहा जिल्ह्यांतील कारखान्यांच्या साखरेचा उतारा दहा टक्क्यांच्या आतच राहिला. नोव्हेंबर महिन्यात गळीत हंगाम सुरूझाला होता. जळगाव जिल्ह्यातील दोन कारखान्यांचा गळीत हंगाम डिसेंबरमध्ये सुरू झाला होता.यावर्षी पावसाच्या लहरी कारभारामुळे ऊस क्षेत्रावर व उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो.