शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
5
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
6
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
7
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
8
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
9
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
10
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
11
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
12
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
13
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
14
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
15
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
16
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
17
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
18
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
19
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
20
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू

आकाशवाणी चौकात ‘कोंडी’चा पुन्हा ‘प्रयोग’

By admin | Updated: May 19, 2016 00:11 IST

औरंगाबाद : सर्वाधिक वर्दळीचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना रोडवरील आकाशवाणी चौक आजपासून सात दिवस प्रायोगिक तत्त्वावर बंद ठेवण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आला.

औरंगाबाद : सर्वाधिक वर्दळीचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना रोडवरील आकाशवाणी चौक आजपासून सात दिवस प्रायोगिक तत्त्वावर बंद ठेवण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आला.जालना रोडवरील विविध चौकांत होणारी वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस जटिल होत आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहरात विविध उपाययोजना केल्या आहेत. त्याचा शहरवासीयांना लाभही झालेला आहे. शहरातील जालना रोडवर सायंकाळी साडेचार ते रात्री साडेनऊ या कालावधीत वाहनांची संख्या खूप जास्त असते. या रोडवरील विविध चौकांपैकी आकाशवाणी चौकात वाहतुकीची सतत कोंडी होत असते. तेथे वाहतूक सिग्नल आहे. शिवाय वाहतूक पोलीस तैनात असतात. असे असूनही वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतो. ही कोंडी फोडण्यासाठी गत सप्ताहात हा चौक बंद करण्यात आला होता. त्यानंतर नागरिकांना शहर पोलिसांचा हा निर्णय आवडला नव्हता. त्याबाबत रोष व्यक्त होताच पोलिसांना या चौकातील बॅरिकेडस् (पान २ वर)जालना रोडवरील आकाशवाणी चौकात वाहतूक कोंडीची जटिल समस्या बनली आहे. येथील वाहतूक कोंडीवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी हा चौक सात दिवस प्रायोगिक तत्त्वावर बंद ठेवण्याचा पोलीस आयुक्तअमितेशकुमार आणि मनपा अधिकारी, पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाने घेतला आहे. सात दिवसांत निघणाऱ्या निष्कर्षावरून पुढील निर्णय होणार आहे. संदीप आटोळे, पोलीस उपायुक्त