शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
7
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
8
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
9
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
10
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
11
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
12
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
13
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
14
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
15
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
16
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
17
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

आकाशवाणी चौकात ‘कोंडी’चा पुन्हा ‘प्रयोग’

By admin | Updated: May 19, 2016 00:11 IST

औरंगाबाद : सर्वाधिक वर्दळीचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना रोडवरील आकाशवाणी चौक आजपासून सात दिवस प्रायोगिक तत्त्वावर बंद ठेवण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आला.

औरंगाबाद : सर्वाधिक वर्दळीचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना रोडवरील आकाशवाणी चौक आजपासून सात दिवस प्रायोगिक तत्त्वावर बंद ठेवण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आला.जालना रोडवरील विविध चौकांत होणारी वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस जटिल होत आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहरात विविध उपाययोजना केल्या आहेत. त्याचा शहरवासीयांना लाभही झालेला आहे. शहरातील जालना रोडवर सायंकाळी साडेचार ते रात्री साडेनऊ या कालावधीत वाहनांची संख्या खूप जास्त असते. या रोडवरील विविध चौकांपैकी आकाशवाणी चौकात वाहतुकीची सतत कोंडी होत असते. तेथे वाहतूक सिग्नल आहे. शिवाय वाहतूक पोलीस तैनात असतात. असे असूनही वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतो. ही कोंडी फोडण्यासाठी गत सप्ताहात हा चौक बंद करण्यात आला होता. त्यानंतर नागरिकांना शहर पोलिसांचा हा निर्णय आवडला नव्हता. त्याबाबत रोष व्यक्त होताच पोलिसांना या चौकातील बॅरिकेडस् (पान २ वर)जालना रोडवरील आकाशवाणी चौकात वाहतूक कोंडीची जटिल समस्या बनली आहे. येथील वाहतूक कोंडीवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी हा चौक सात दिवस प्रायोगिक तत्त्वावर बंद ठेवण्याचा पोलीस आयुक्तअमितेशकुमार आणि मनपा अधिकारी, पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाने घेतला आहे. सात दिवसांत निघणाऱ्या निष्कर्षावरून पुढील निर्णय होणार आहे. संदीप आटोळे, पोलीस उपायुक्त