शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

‘उद्योग संजीवनी’ला पुन्हा मुदतवाढ

By admin | Updated: March 20, 2016 23:56 IST

औरंगाबाद : उद्योग संजीवनी योजनेला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. येत्या ३० एप्रिलपर्यंत औद्योगिक क्षेत्रातील भूखंडधारक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

औरंगाबाद : उद्योग संजीवनी योजनेला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. येत्या ३० एप्रिलपर्यंत औद्योगिक क्षेत्रातील भूखंडधारक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यातील ७७ भूखंडधारकांनी आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतला असून, ‘एमआयडीसी’ला तीन कोटी रुपयांचा महसूल मिळाला असल्याचे ‘एमआयडीसी’चे प्रादेशिक अधिकारी सोहम वायाळ यांनी सांगितले.औद्योगिक क्षेत्रातील बांधकामाची मुदत संपलेल्या भूखंडधारकांसाठी ‘एमआयडीसी’ने उद्योग संजीवनी योजना जाहीर केली होती. जे औद्योगिक भूखंड पूर्णत: मोकळे आहेत किंवा ज्या भूखंडावर अर्धवट बांधकाम झाले आहे तसेच ज्या भूखंडांचा विकास कालावधी ३१ आॅगस्ट २०१३ पूर्वी संपला आहे, अशा सर्व अविकसित भूखंडांसाठी ही योजना जाहीर करण्यात आली होती. औरंगाबाद, बीड व जालना औद्योगिक वसाहतीतील ७७ भूखंडधारकांनी या योजनेचा लाभ घेतला असून, त्यातून ‘एमआयडीसी’ला तीन कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. या योजनेस आता ३१ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी क्षेत्र व्यवस्थापक ए.एम. गावीत (चिकलठाणा, शेंद्रा, वाळूज, पैठण व बीड), डी. आर. शिरोळे (जालना) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वायाळ यांनी केले आहे.वाळूज औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती, अशा परिस्थितीत २१ कोटी रुपये खर्च करून मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले असून, मलनिस्सारण वाहिन्यांची कामेही पूर्ण करण्यात आल्याची माहिती वायाळ यांनी दिली.