शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
6
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
7
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
8
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
9
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
10
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
11
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
12
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
13
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
14
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
15
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
16
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
17
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
18
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
19
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
20
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 

‘उद्योग संजीवनी’ला पुन्हा मुदतवाढ

By admin | Updated: March 20, 2016 23:56 IST

औरंगाबाद : उद्योग संजीवनी योजनेला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. येत्या ३० एप्रिलपर्यंत औद्योगिक क्षेत्रातील भूखंडधारक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

औरंगाबाद : उद्योग संजीवनी योजनेला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. येत्या ३० एप्रिलपर्यंत औद्योगिक क्षेत्रातील भूखंडधारक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यातील ७७ भूखंडधारकांनी आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतला असून, ‘एमआयडीसी’ला तीन कोटी रुपयांचा महसूल मिळाला असल्याचे ‘एमआयडीसी’चे प्रादेशिक अधिकारी सोहम वायाळ यांनी सांगितले.औद्योगिक क्षेत्रातील बांधकामाची मुदत संपलेल्या भूखंडधारकांसाठी ‘एमआयडीसी’ने उद्योग संजीवनी योजना जाहीर केली होती. जे औद्योगिक भूखंड पूर्णत: मोकळे आहेत किंवा ज्या भूखंडावर अर्धवट बांधकाम झाले आहे तसेच ज्या भूखंडांचा विकास कालावधी ३१ आॅगस्ट २०१३ पूर्वी संपला आहे, अशा सर्व अविकसित भूखंडांसाठी ही योजना जाहीर करण्यात आली होती. औरंगाबाद, बीड व जालना औद्योगिक वसाहतीतील ७७ भूखंडधारकांनी या योजनेचा लाभ घेतला असून, त्यातून ‘एमआयडीसी’ला तीन कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. या योजनेस आता ३१ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी क्षेत्र व्यवस्थापक ए.एम. गावीत (चिकलठाणा, शेंद्रा, वाळूज, पैठण व बीड), डी. आर. शिरोळे (जालना) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वायाळ यांनी केले आहे.वाळूज औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती, अशा परिस्थितीत २१ कोटी रुपये खर्च करून मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले असून, मलनिस्सारण वाहिन्यांची कामेही पूर्ण करण्यात आल्याची माहिती वायाळ यांनी दिली.