शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन कोटीतून ग्रामीण रुग्णालयांचे विस्तारीकरण

By admin | Updated: August 11, 2014 01:52 IST

औसा : औशापासून लातूरचे अंतर कमी असल्यामुळे औसा शहरात अद्ययावत सुविधा असणाऱ्या आरोग्य सुविधा मिळत नव्हत्या.

औसा : औशापासून लातूरचे अंतर कमी असल्यामुळे औसा शहरात अद्ययावत सुविधा असणाऱ्या आरोग्य सुविधा मिळत नव्हत्या. आमदार बसवराज पाटील यांच्या प्रयत्नातून तीन ते साडेतीन कोटी रुपये खर्च करून औसा, किल्लारी आणि कासारशिरसी या तीन ग्रामीण रुग्णालयांचे विस्तारीकरण करण्यात आले. आरोग्य उपकेंद्राच्या बळकटीकरणासाठीही जवळपास अडीच ते तीन कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. त्यामुळे विकासापासून वंचित राहिलेल्या औसा तालुक्यातील रुग्णांना आता अद्ययावत आरोग्य सुविधा मिळणार आहेत़औसा मतदारसंघातील औसा, किल्लारी आणि कासारशिरसी येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय तर औसा तालुक्यात सात ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. औसा आणि किल्लारी येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आणि तज्ज्ञांची संख्या कमी असल्याने गंभीर आजारी रुग्णांना लातूरला पाठविण्यात येत होते. पण आता या ग्रामीण रुग्णालयाचे विस्तारीकरण करण्यात आले आहे़ लवकरच श्रेणीवर्धन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. औसा आणि किल्लारी या दोन्ही ग्रामीण रुग्णालयांसाठी प्रत्येकी १ कोटी २२ लाख रुपये खर्चून विस्तारीकरण करण्यात आले आहे तर कासारशिरसी येथील ग्रामीण रुग्णालयात १ कोटी ३५ लाखांची विविध कामे करण्यात आली. औसा येथील नागरी दवाखान्याचे स्थलांतर आलमला येथे करण्याचा प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. रामलिंग मुदगड येथेही प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी मिळाली आहे. बेलकुंडच्या प्राथमिक आरोग्य केंद्र बळकटीकरणासाठी ३० लाख ७० हजार, हासेगावला ४५ लाख ५० हजार, जवळगा (पोमादेवी) ला ३२ लाख २५ हजार, लामजना येथे ५६ लाख ५१ हजार, मातोळा येथे २८ लाख ३१ हजार, उजनी येथे ३३ लाख ३६ हजार असा खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्र बळकटीकरणासाठी प्रयत्न केले आहेत. रुग्णालयांच्या विस्तारीकरणामुळे सामान्य रुग्णांना मोठा लाभ होणार आहे़आमदार बसवराज पाटील म्हणाले की, आज शहरी भागात मोठ-मोठी रुग्णालये आहेत. या रुग्णालयांमध्ये सर्वसामान्यांना उपचार घेणे आवाक्याबाहेर आहे. मोठ्या व खाजगी रुग्णालयात जसे उपचार मिळतात, तसे उपचार शासकीय रुग्णालयात मिळावेत म्हणून आपण प्रयत्नशील आहोत. सर्वसामान्यांसाठी आरोग्य सेवाही महत्वाची असल्याचेही ते म्हणाले.