शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
4
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
5
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
6
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
7
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
8
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
9
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
10
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
11
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
12
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
13
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
14
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
15
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
16
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
17
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
18
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
19
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
20
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल

‘एक्साईज अपील’ औरंगाबादेतच ठेवा!

By admin | Updated: August 27, 2014 00:40 IST

औरंगाबाद : केंद्र शासनाने औरंगाबादेतील केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे अपील आयुक्तालय नागपूरला हलविल्याचे वृत्त सोमवारी ‘लोकमत’ने प्रकाशित करताच उद्योगजगतात एकच खळबळ उडाली.

औरंगाबाद : केंद्र शासनाने औरंगाबादेतील केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे अपील आयुक्तालय नागपूरला हलविल्याचे वृत्त सोमवारी ‘लोकमत’ने प्रकाशित करताच उद्योगजगतात एकच खळबळ उडाली. उद्योजकांनी या निर्णयावर तीव्र नाराजी दर्शवत ‘अपील’ कार्यालय औरंगाबादेतच ठेवण्याची मागणी केली.दहा वर्षांपूर्वी सीएमआयएचे तत्कालीन अध्यक्ष उल्हास गवळी व त्यांच्या सहकार्यांनी मिळून केंद्रीय उत्पादन शुल्क तथा आयात विभागाचे अपील आयुक्तालय औरंगाबादेत आणले होते. मागील दहा वर्षांपासून या कार्यालयाचे कामकाज सुरळीत सुरू असताना केंद्र शासनाने नोव्हेंबर २०१३ मध्ये संपूर्ण अपील आयुक्तालय नागपूर येथे हलविण्याचा निर्णय घेतला. नाशिक येथीलही अपील कार्यालय नागपूरला नेण्यात आले. मराठवाड्यावर झालेल्या अन्यायासंदर्भात सोमवारी ‘लोकमत’ने सविस्तर प्रकाश टाकला होता. त्यानंतर उद्योजकांसह सेवाकर भरणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे मराठवाड्यातील हजारो सेवाकरदात्यांना अपिलासाठी नागपूर कार्यालय गाठावे लागणार आहे.सेवाकर ज्याला अमान्य असेल किंवा जास्त असल्यास त्याला अपील करण्याची संधी असते. पूर्वी मराठवाड्यातील सेवाकरदात्यांना अपिलासाठी मुंबईला जावे लागत होते. हा त्रास आणखी वाढण्याची शक्यता उद्योजकांनी वर्तवली आहे. हे कार्यालय औरंगाबादेतच ठेवण्याची मागणी उद्योग वर्तुळातून होत आहे.