शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
4
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
7
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
8
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
9
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
10
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
11
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
14
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
15
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
16
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
17
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
18
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
19
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
20
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?

‘एक्साईज अपील’ औरंगाबादेतच ठेवा!

By admin | Updated: August 27, 2014 00:40 IST

औरंगाबाद : केंद्र शासनाने औरंगाबादेतील केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे अपील आयुक्तालय नागपूरला हलविल्याचे वृत्त सोमवारी ‘लोकमत’ने प्रकाशित करताच उद्योगजगतात एकच खळबळ उडाली.

औरंगाबाद : केंद्र शासनाने औरंगाबादेतील केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे अपील आयुक्तालय नागपूरला हलविल्याचे वृत्त सोमवारी ‘लोकमत’ने प्रकाशित करताच उद्योगजगतात एकच खळबळ उडाली. उद्योजकांनी या निर्णयावर तीव्र नाराजी दर्शवत ‘अपील’ कार्यालय औरंगाबादेतच ठेवण्याची मागणी केली.दहा वर्षांपूर्वी सीएमआयएचे तत्कालीन अध्यक्ष उल्हास गवळी व त्यांच्या सहकार्यांनी मिळून केंद्रीय उत्पादन शुल्क तथा आयात विभागाचे अपील आयुक्तालय औरंगाबादेत आणले होते. मागील दहा वर्षांपासून या कार्यालयाचे कामकाज सुरळीत सुरू असताना केंद्र शासनाने नोव्हेंबर २०१३ मध्ये संपूर्ण अपील आयुक्तालय नागपूर येथे हलविण्याचा निर्णय घेतला. नाशिक येथीलही अपील कार्यालय नागपूरला नेण्यात आले. मराठवाड्यावर झालेल्या अन्यायासंदर्भात सोमवारी ‘लोकमत’ने सविस्तर प्रकाश टाकला होता. त्यानंतर उद्योजकांसह सेवाकर भरणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे मराठवाड्यातील हजारो सेवाकरदात्यांना अपिलासाठी नागपूर कार्यालय गाठावे लागणार आहे.सेवाकर ज्याला अमान्य असेल किंवा जास्त असल्यास त्याला अपील करण्याची संधी असते. पूर्वी मराठवाड्यातील सेवाकरदात्यांना अपिलासाठी मुंबईला जावे लागत होते. हा त्रास आणखी वाढण्याची शक्यता उद्योजकांनी वर्तवली आहे. हे कार्यालय औरंगाबादेतच ठेवण्याची मागणी उद्योग वर्तुळातून होत आहे.