शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

किरकोळ व्यापाºयांकडून जास्त रकमेची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:14 IST

येथील शनिवार बाजारात व्यवसायासाठी येणाºया फळ आणि भाजी विक्रेत्यांकडून ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम वसूल केली जात असल्याची बाब शनिवारी केलेल्या पाहणीत दिसून आली़ त्यामुळे ५-१० रुपयांच्या माध्यमातून हजारो रुपये या आठवडी बाजारातून अनाधिकृतरित्या वसूल होत असून, महापालिकेचे याकडे दुर्लक्ष होत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील शनिवार बाजारात व्यवसायासाठी येणाºया फळ आणि भाजी विक्रेत्यांकडून ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम वसूल केली जात असल्याची बाब शनिवारी केलेल्या पाहणीत दिसून आली़ त्यामुळे ५-१० रुपयांच्या माध्यमातून हजारो रुपये या आठवडी बाजारातून अनाधिकृतरित्या वसूल होत असून, महापालिकेचे याकडे दुर्लक्ष होत आहे़परभणी शहरात प्रत्येक आठवड्याला शनिवार बाजार भरविला जातो़ आठवड्याचा बाजार असल्याने तालुक्यासह इतर तालुक्यांतूनही छोटे व्यावसायिक आपला शेतीमाल विक्रीसाठी आणतात़ खेड्यापाड्यांतून येणाºया या व्यावसायिकांकडून महापालिका ५ ते १५ रुपयांपर्यंत भाडे वसूल करते़ यासाठी मनपाने एक वर्षाचे कंत्राट दिले आहे़ यावर्षीचे कंत्राट साडेतीन लाख रुपयांना सुटले आहे़ हे कंत्राट देताना मनपाने प्रत्येक व्यवसायिकाकडून किती रुपये वसूल करायचे, याचे निर्बंध घालून दिले आहेत़ परभणी येथील शनिवार बाजारात झाडूपासून ते किराणा माल, फळे, भाजी, घरगुती लागणाºया वस्तू अशा सर्वच वस्तुंची विक्री होते़ या व्यावसायिकांना जागेनुसार त्यांचे दर ठरवून दिले आहेत़ रस्त्यावर बसून विक्री करणाºया किरकोळ विक्रेत्यांना पाच रुपये, गाड्यावर फळ, भाज्यांची विक्री करणाºयांना १० रुपये तर बाजारात पाल टाकून व्यवसाय करणाºया व्यापाºयांना १५ रुपये एका दिवसाचे भाडे घेतले जाते़ महानगरपालिकेचा स्टॅम्प असलेली पावतीही या व्यावसायिकांना दिली जाते़२८ आॅक्टोबर रोजी बाजारपेठेत फेरफटका मारला तेव्हा किरकोळ व्यापाºयांकडून पावतीनुसार पैसे घेण्यात आले़ गाडेवाल्यांकडूनही पावतीनुसारच रक्कम वसूल झाली़ मात्र पाल टाकून व्यवसाय करणाºया सर्वच व्यावसायिकांना १५ रुपयांची पावती देवून २० रुपये वसूल करण्यात आले़ जवळपास सर्वच व्यावसायिकांना हा अनुभव आला़ पाल टाकणाºया व्यावसायिकाकडून जास्तीची रक्कम वसूल केली जात असल्याच्या तक्रारी आहेत़ महापालिका ज्यावेळी शनिवार बाजारातील व्यापाºयांकडून वसुली करीत होती़, त्यावेळी प्रत्येक बाजाराच्या दिवशी साधारणत: ९ हजार रुपयांची वसुली मिळत असे़ मात्र कंत्राटदार वाढीव रक्कम घेत असल्याने १२ ते १५ हजार रुपयांपर्यंत एका बाजारातून उत्पन्न मिळते़ महापालिकेने ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम वसूल केली जात आहे़ मात्र त्याकडे मनपाचे दुर्लक्ष होत आहे़