शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

किरकोळ व्यापाºयांकडून जास्त रकमेची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:14 IST

येथील शनिवार बाजारात व्यवसायासाठी येणाºया फळ आणि भाजी विक्रेत्यांकडून ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम वसूल केली जात असल्याची बाब शनिवारी केलेल्या पाहणीत दिसून आली़ त्यामुळे ५-१० रुपयांच्या माध्यमातून हजारो रुपये या आठवडी बाजारातून अनाधिकृतरित्या वसूल होत असून, महापालिकेचे याकडे दुर्लक्ष होत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील शनिवार बाजारात व्यवसायासाठी येणाºया फळ आणि भाजी विक्रेत्यांकडून ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम वसूल केली जात असल्याची बाब शनिवारी केलेल्या पाहणीत दिसून आली़ त्यामुळे ५-१० रुपयांच्या माध्यमातून हजारो रुपये या आठवडी बाजारातून अनाधिकृतरित्या वसूल होत असून, महापालिकेचे याकडे दुर्लक्ष होत आहे़परभणी शहरात प्रत्येक आठवड्याला शनिवार बाजार भरविला जातो़ आठवड्याचा बाजार असल्याने तालुक्यासह इतर तालुक्यांतूनही छोटे व्यावसायिक आपला शेतीमाल विक्रीसाठी आणतात़ खेड्यापाड्यांतून येणाºया या व्यावसायिकांकडून महापालिका ५ ते १५ रुपयांपर्यंत भाडे वसूल करते़ यासाठी मनपाने एक वर्षाचे कंत्राट दिले आहे़ यावर्षीचे कंत्राट साडेतीन लाख रुपयांना सुटले आहे़ हे कंत्राट देताना मनपाने प्रत्येक व्यवसायिकाकडून किती रुपये वसूल करायचे, याचे निर्बंध घालून दिले आहेत़ परभणी येथील शनिवार बाजारात झाडूपासून ते किराणा माल, फळे, भाजी, घरगुती लागणाºया वस्तू अशा सर्वच वस्तुंची विक्री होते़ या व्यावसायिकांना जागेनुसार त्यांचे दर ठरवून दिले आहेत़ रस्त्यावर बसून विक्री करणाºया किरकोळ विक्रेत्यांना पाच रुपये, गाड्यावर फळ, भाज्यांची विक्री करणाºयांना १० रुपये तर बाजारात पाल टाकून व्यवसाय करणाºया व्यापाºयांना १५ रुपये एका दिवसाचे भाडे घेतले जाते़ महानगरपालिकेचा स्टॅम्प असलेली पावतीही या व्यावसायिकांना दिली जाते़२८ आॅक्टोबर रोजी बाजारपेठेत फेरफटका मारला तेव्हा किरकोळ व्यापाºयांकडून पावतीनुसार पैसे घेण्यात आले़ गाडेवाल्यांकडूनही पावतीनुसारच रक्कम वसूल झाली़ मात्र पाल टाकून व्यवसाय करणाºया सर्वच व्यावसायिकांना १५ रुपयांची पावती देवून २० रुपये वसूल करण्यात आले़ जवळपास सर्वच व्यावसायिकांना हा अनुभव आला़ पाल टाकणाºया व्यावसायिकाकडून जास्तीची रक्कम वसूल केली जात असल्याच्या तक्रारी आहेत़ महापालिका ज्यावेळी शनिवार बाजारातील व्यापाºयांकडून वसुली करीत होती़, त्यावेळी प्रत्येक बाजाराच्या दिवशी साधारणत: ९ हजार रुपयांची वसुली मिळत असे़ मात्र कंत्राटदार वाढीव रक्कम घेत असल्याने १२ ते १५ हजार रुपयांपर्यंत एका बाजारातून उत्पन्न मिळते़ महापालिकेने ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम वसूल केली जात आहे़ मात्र त्याकडे मनपाचे दुर्लक्ष होत आहे़