शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
3
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
4
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
5
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
6
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
7
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
8
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
9
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
10
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
11
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...
12
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
13
'वॉर २'च्या प्रमोशनवेळी ज्युनिअर एनटीआरचा पारा चढला, रागारागात चाहत्यांना दिली ताकीद
14
सावधान! बनावट नोटांचा सुळसुळाट! तुमच्या हातातली नोट खरी की खोटी, असे ओळखा!
15
DPL 2025 : "नायक नहीं खलनायक हूँ मैं..." या गोलंदाजानं हॅटट्रिक घेतली त्याच ओव्हरमध्ये मॅच घालवली
16
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
17
रशियन लोकांना तुर्की आवडत नाही? दोन वर्षांत तुर्कस्तानातील रशियन लोकसंख्या अर्ध्यावर!
18
हिमालयातलं पाणी बॉटलमधून विकतेय अभिनेत्री, एका बाटलीची किंमत वाचून झोप उडेल
19
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
20
नवऱ्याशी भांडल्यावर बायकोने दीड वर्षांच्या मुलाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं, झाला मृत्यू

किरकोळ व्यापाºयांकडून जास्त रकमेची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:14 IST

येथील शनिवार बाजारात व्यवसायासाठी येणाºया फळ आणि भाजी विक्रेत्यांकडून ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम वसूल केली जात असल्याची बाब शनिवारी केलेल्या पाहणीत दिसून आली़ त्यामुळे ५-१० रुपयांच्या माध्यमातून हजारो रुपये या आठवडी बाजारातून अनाधिकृतरित्या वसूल होत असून, महापालिकेचे याकडे दुर्लक्ष होत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील शनिवार बाजारात व्यवसायासाठी येणाºया फळ आणि भाजी विक्रेत्यांकडून ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम वसूल केली जात असल्याची बाब शनिवारी केलेल्या पाहणीत दिसून आली़ त्यामुळे ५-१० रुपयांच्या माध्यमातून हजारो रुपये या आठवडी बाजारातून अनाधिकृतरित्या वसूल होत असून, महापालिकेचे याकडे दुर्लक्ष होत आहे़परभणी शहरात प्रत्येक आठवड्याला शनिवार बाजार भरविला जातो़ आठवड्याचा बाजार असल्याने तालुक्यासह इतर तालुक्यांतूनही छोटे व्यावसायिक आपला शेतीमाल विक्रीसाठी आणतात़ खेड्यापाड्यांतून येणाºया या व्यावसायिकांकडून महापालिका ५ ते १५ रुपयांपर्यंत भाडे वसूल करते़ यासाठी मनपाने एक वर्षाचे कंत्राट दिले आहे़ यावर्षीचे कंत्राट साडेतीन लाख रुपयांना सुटले आहे़ हे कंत्राट देताना मनपाने प्रत्येक व्यवसायिकाकडून किती रुपये वसूल करायचे, याचे निर्बंध घालून दिले आहेत़ परभणी येथील शनिवार बाजारात झाडूपासून ते किराणा माल, फळे, भाजी, घरगुती लागणाºया वस्तू अशा सर्वच वस्तुंची विक्री होते़ या व्यावसायिकांना जागेनुसार त्यांचे दर ठरवून दिले आहेत़ रस्त्यावर बसून विक्री करणाºया किरकोळ विक्रेत्यांना पाच रुपये, गाड्यावर फळ, भाज्यांची विक्री करणाºयांना १० रुपये तर बाजारात पाल टाकून व्यवसाय करणाºया व्यापाºयांना १५ रुपये एका दिवसाचे भाडे घेतले जाते़ महानगरपालिकेचा स्टॅम्प असलेली पावतीही या व्यावसायिकांना दिली जाते़२८ आॅक्टोबर रोजी बाजारपेठेत फेरफटका मारला तेव्हा किरकोळ व्यापाºयांकडून पावतीनुसार पैसे घेण्यात आले़ गाडेवाल्यांकडूनही पावतीनुसारच रक्कम वसूल झाली़ मात्र पाल टाकून व्यवसाय करणाºया सर्वच व्यावसायिकांना १५ रुपयांची पावती देवून २० रुपये वसूल करण्यात आले़ जवळपास सर्वच व्यावसायिकांना हा अनुभव आला़ पाल टाकणाºया व्यावसायिकाकडून जास्तीची रक्कम वसूल केली जात असल्याच्या तक्रारी आहेत़ महापालिका ज्यावेळी शनिवार बाजारातील व्यापाºयांकडून वसुली करीत होती़, त्यावेळी प्रत्येक बाजाराच्या दिवशी साधारणत: ९ हजार रुपयांची वसुली मिळत असे़ मात्र कंत्राटदार वाढीव रक्कम घेत असल्याने १२ ते १५ हजार रुपयांपर्यंत एका बाजारातून उत्पन्न मिळते़ महापालिकेने ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम वसूल केली जात आहे़ मात्र त्याकडे मनपाचे दुर्लक्ष होत आहे़