शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अखेर चिकलठाणा पोलिसांनी फरार पतीस पकडले; सासू, नणंद फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:04 IST

वैशाली ही पती रवींद्र थोरात व मुलासह इटखेडा येथे वास्तव्यास होती, परंतु लॉकडाऊनमुळे गेवराई तांडा येथे आले होते, परंतु ...

वैशाली ही पती रवींद्र थोरात व मुलासह इटखेडा येथे वास्तव्यास होती, परंतु लॉकडाऊनमुळे गेवराई तांडा येथे आले होते, परंतु तू येथे राहू नकोस, दुसरीकडे राहण्यास जा, मला तेथे राहण्यास याचे आहे, असा तगादा लावून गुरुवारी रात्रीपासून सासू, नणंदासोबत वाद सुरू होता, असे आईला फोनवरून आपबिती कथन केली आणि तिने या जगाचा निरोप घेतला.

तू थांब, काही बोलू नकोस...

ती अखेरचीच बोलली, असे तिच्या भावाने सांगितले, बहिणीने फोन उचलला नाही, म्हणून भावजी रवींद्र थोरातला फोन केला, तेव्हा त्यांनी फोन उचलला आणि सांगितले की, ती घरातून बाहेर गेली असून, मी तिलाच शोधत आहे. ती तुमच्याकडे आली का, असा प्रति प्रश्न केला. गेवराईला जाऊन पाहिले, तर भयावह चित्र समोर आल्याने जिवाचा थरकाप उडाला. ती अखेरचीच बोलली, असे दाभाडे यांनी पोलिसांना सांगितले. चिकलठाणा पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून, चिकलठाणा पोलीस अधिक तपास करीत आहेत.