शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

अखेर १०६ हंगामी वसतिगृहे मंजूर

By admin | Updated: December 15, 2015 23:31 IST

हिंगोली : रखडून पडलेल्या हंगामी वसतिगृहांचा मुद्दा अखेर निकाली निघाला.

हिंगोली : रखडून पडलेल्या हंगामी वसतिगृहांचा मुद्दा अखेर निकाली निघाला. मंगळवारी घेण्यात आलेल्या कार्यनियोजन बैठकीत १०६ हंगामी वसतिगृहांच्या प्रस्तावास मंजुरी मिळाल्याने स्थलांतरितांच्या पाल्यांना आधार मिळाला आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत एकूण १०६ वसतिगृहांच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. जिल्ह्यात पूर्वी ८० हंगामी वसतिगृहांची सुविधा होती. परंतु यावर्षी मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाल्याने नवीन २६ हंगामी वसतिगृहे वाढविली आहेत. जि.प.च्या एकूण ३६ शाळांतील २ हजार ४४० विद्यार्थ्यांना हंगामी वसतिगृहात प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी संबंधित मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीनुसार तीन दिवसांत हंगामी वसतिगृहाच्या उद्घाटनाच्या फोटोसह गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत अहवाल शिक्षण विभागाकडे आणून द्यायचे आहेत. त्यानंतरच वसतिगृहासाठी लागणारा निधी वर्ग होणार असल्याचे शिक्षण खात्याकडून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन स्तरावर विविध योजना राबविण्यात येत आहेत. परंतु सदर योजना काही कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे प्रभावीपणे राबविल्या जात नाहीत. परिणामी, योजनेच्या लाभापासून विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागते. बैठकीस शिक्षणाधिकारी डी. आर. चवणे, प्राचार्या जयश्री आठवले, उपशिक्षणाधिकारी पातळे, प्रभारी शिक्षणाधिकारी डी. आर. गुप्ता, एपीआय संतोष पाटील, पाईकराव, बाबूराव पवार, सुदाम गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)